बाल साहित्य | BAL SAHITYA

BAL SAHITYA by पुस्तक समूह - Pustak Samuhरवीन्द्रनाथ टैगोर - RAVINDRANATH TAGORE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रवीन्द्रनाथ टैगोर - Ravindranath Tagore

No Information available about रवीन्द्रनाथ टैगोर - Ravindranath Tagore

Add Infomation AboutRAVINDRANATH TAGORE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० रात काळी संपली रात काळी संपली उजेंडाने पुसली । लालवल्या जागा डोळा उषा हासे पूर्वेला । कोण बरे कोठून तरी चांदोबाला हाका मारी । म्हणून का चांदोबा भीत भीत चालला? । तारातति दीप हाती रातभरी जागताती । च॒कन का आल्या खाली बेलफुली जुईफुली । चारी दिक्षा वारा वाहे सकलांना बाहीताहे । पक्षी जागे वनोवनी मेघ गेले रंगोनी। लाटा, लहरी पाण्यावर फुलेच फुले फांद्यांवर नाव त्याचं ' मोतीबिल * नाव त्याचं * मोतीबिल ' दूरवर पाणी हुंसवरी तरंगती कोलाहले दाणी । थोपटाची कहाणी ट्र बक ध्यानी चिखलामधे आकाशी घारी लाल लाल मासे किती येती पाण्यावरी । गवताळळी छोटी बेटे मधे भासती अधे मधे वळणाने पाट वाहती। पाण्यामधे उभे असे. शेत भाताचे ऊन पडे त्याच्यावरीं भारी शोभेचे । शेतकरी नाव चढे कापणी करून संध्याकाळी फिरे घरी गाणी गुणगुणून । गुरांमागे पार होती गुराखी बाळे मासे पकंडे कोळी त्याचे बांबूला जाळे । मेघ कसे तरंगती आकाशी अहा पाण्यावरी पोहतसे शेवाळे पहा । पोपटाची कहाणी एक होता पक्षी. तो होता मूर्ख. तो गाणी गायचा, पण शास्त्राभ्यास करायचा नाही. उड्या मारायचा, उडायचा; पण, कायदे-कानू कक्षाला म्हणतात ते त्याला कळायचं नाही. राजा म्हणाला, * पक्ष्याचा उपयोग तर काहीच नाही; उलट वना- तली फळं खाऊन, राजाच्या फळबाजाराचं नुकसान करीत असतो. ' मंत्र्याला हाक मारून राजा म्हणाला, “या पक्ष्याला शिक्षण द्या. रे पक्ष्याला शिकविण्याची जबाबदारी राजाच्या भाच्यांकडे आली. पंडितांनी बसून खूप विचार केला. प्रश्‍न असा होता, की “तो जीव अशिक्षित राहण्याचं कारण काय ? सिद्धान्त असा निघाला, की ' पक्ष्यांनी सामान्य काटाकुट्यांती बांध-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now