एका निर्बासिताची कहाणी | Eka Niravaasitaachi Kahaani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Eka Niravaasitaachi Kahaani by ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

More Information About Author :

No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

Add Infomation About. . G. Tryan. Maadakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) “ तरुण भारत ? प्रथम निघाला, त्या वेळीं आमच्या सारख्याची मदत किंव मेहनत तो निघायला कारण झाला, असें म्हणता येईल पण, आम्ही तुटपुंज्या भाडवलावर काहून दिलेल्या ' तरुण भारता १ चे अल्पावर्धीताल यश हॅ जसें तुमच्या कतैबगारीचं फळ आहे भाऊस हब, तसच गाधीवधानतरच्या गडा- तरातून क्षालेल्या त्याच्या या पुनजेन्माचें श्रेयद्दि सवेह्तरी तुम्हालाच द्यार्वे लागेल तुम्ही सर्व दृष्टीनी कसोटीला उतरलात या प्रसंगात '---” पण हॅ श्रेय माझ एकट्याचे नाहीं. * नरकेसरी स्मारक मंडळा'तील मक्लि विश्वस्त बंधू, विशेषत माक्ि ज्येष्ठ सहकारी श्री. ए. श्री पटववत आणि संपा- दन-सुद्रण विभागातील मझे सवच लहानमोठे सहकारी हे जर मला साथ द्याव- याला त्या वेळीं निष्ठेने पुढें सरसावळे नसते, तर या प्राणांतिक आघातातून डोके वर काढण्याची माझी धडपड यशस्वी झाली असती कीं नाही, याबद्दल मला जबर दका आहे. “* हितवाद * प्रेसमध्ये “ तरुण भारत ' छापावय़ाला आया वेळीं नकार देणारें श्री, भारद्वाज याचे पत्र ता. १७ फेब्रुवारी रोजीं जेव्हा आमच्या हाती पडलें, तेव्हा माझ्या डोळ्यापुढे पसरलेला अंधार अद्यापि पुरत लोपलेला नाहीं. त्या अधारातून इतक्या लवकर अम्ही मागे काह शकले, याचें श्रेय जितकें माझ्या सहकार्‍यांना आणि सवे महाराष्ट्रभर पसरलेल्या सुहृद ना आहे, तितकेच तें “तरुण भारता* विषयांची आपली आत्मीयता, अद्यंत हीन, अभद्र, पक्षद्वेषाध प्रचाराच्या त्या आपत्कालातहि, ढळूं न देणाऱ्या नागपूरच्या दिलदार जनतेलाहि मी देईन. या प्रसंगामुळे * तरुण भारता'च्या घोरणात फरक होईल, अशी अनेक्ची अपेक्षा होती, व त्याच्या विध्वसाचा संबंध त्याच्या धोरणाशी चिकटवून कांही समव्यावसायिकानीं तसं बोलनहि दाखविले होतें. पण, * तरुण भारता'चे सध्याचे पक्षातीत, स्वतंत्र धोरण हं आम्ही विचारपूर्वेक निश्चित केलेलें असल्या मुळें, अशा प्रकारच्या कोणय़ाहि आघाताने किंबा आपत्तीने त्यात बदल होणें अशक्य आहे विचारस्वातंत्र्य हा मी लोकशाहीचा आत्मा समजते, दहिंदुस्था- नीत जर लोकशाहीचा योग्य आणि पूर्ण विकास व्हावयाला हवा असेल, तर हिंदी जनतेचे विचारस्वातंत्र्य अबाधित राहिलें पाहिजे, व तें तसें ठेवण्याची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now