श्री ज्ञानेश्वरी - सुबोधनी अध्याय १२ | Shri Gyaneshvarii Subodhinii Adhyaay 12

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Gyaneshvarii Subodhinii Adhyaay 12 by गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

More Information About Author :

No Information available about गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

Add Infomation AboutGovind Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) मनुम्यजन्माचा भार वाहिला गेलेला केश्हाहि * पण कारुण्य जे, कां दयासवंस्त्राचें दर्शन, तें श्रीगरूचे अपन्याने, कष्गाकळोळाचें तें (श्रीयागेश्वरी) वाणीत्रदण ज्ञानमय - तं क्ण जे तें फिटणारे नच. अगी ती गद्धीस पाहणारी जी भात्रना तेथे श्री वागीश्वरी - चारी वाणींनीं जे ज्ञानभावास येणें तेव मळी त्या वाचेच क्ण हे मख्नहि म्हणजे मरणं केले तरी फिटणारे नाहीं, पण तेच श्रीगुरुंच्या चरणीं अति नम्र होऊन वंदन करण्याने फिटणार होते. (जीव हा जर तेथे महत्त्व पाहूं लागला, तर श्रीगरून्या पाया पडनच मीं त त्रण सोडविष अस म्हणणारा होऊन असतो केव्हांहि. ) तेथीलचे त माहात्म्य वाचेने बोलता येतच मळीं नाहीं, म्हणून श्रीगरूचें दयासवच हेच अति महत्त्यस आलेल होय अम केव्हाहि ! झ्री-गरुस्तव-महिमान-माहात्म्य ! पण 1 ब्रम्ह ते ब्रम्हच ! श्रीगरूंचें ऐदवर्य त॑ हेववरत्वच उदार लक्षणाचे-सौभाग्य ते औदार्याचें एक हया ब्रम्हवियेस कुंकू लावणारे ! सिद्ध लक्षण जे त प्रसिद्धपणाची सीमाच घेऊन असल्यान, तेथे कीतिंच एक हया ब्रम्हांटभर पसरलेली ती सिद्ध सिद्ध अशीं सव साधने सिद्ध होऊन आपल्या ब्रम्हतेस पाहू करणारी अगी ब्रम्हपदाची । शद्ध स्वरूप ह प्रत्यक्ष ब्रम्हच ! ते शद्ध म्हणजे तत्पर (तत पर) जागत असे ते उपचार का उपाय समृद्रतची सीमाच एक हत्या जगतास देऊन असते. का जगत रूपान -- उपायान सामापचारास - आस्था, आदर, गोर, महिमान, स्थिर करणारी - आलेली अशी ती आपल्या जगताच्या ( विश्व > देहपाणी ) वद्धीने दद्धीवर असणार असे त निर्मळ ब्रम्हच एक ! परम आनंदास आलेल - त हृया जीवभावास आवले आनंदाचे राजणंच एक व्यापक अमे होऊन आहे 1 देऊन आहे ' असे त आनदवनतेचे देशहीन, स्थानहीन, सर्वत्र बाबरणारे, च्यापणारे अम ब्रम्हरूपच होय : : परमात्म स्वरूपच होय ! व तेच श्रीगरु होत 1 ज्ञानच एक त! ब्रम्हभावना का प्राणच प्रतिष्ठित झाल्य ह्या लाकी अस ते ब्रम्हच त हया मनुष्यलाकास शोभविणारे होय ! तेथे सकल वेभवाचें वियेत्ब का देवताचे दिव्यत्व (अधि'ठानाने) असणार असते केव्हांहि ! निकड नाहीं तर महन्य नाहीं. तितकी आंच बसली नाहीं, तर प्रेमाच्या एकत्वाच्या एकतानतेस्‌ येण नाहीं प्रेम नाहीं तर महत्त्व नाहीं महत्त्व नाहीं तर स्वतःच स्वतःस काहींच किमतीचे करण नाहीं म्हणून ह सर्व जीवितच तोलले जाते हया एकाच आंचच्या वत्तीन - तेथे सब जीव एकवटला व आपल्या स्वतःच्या उत्तमत्वास पाहूं लागला - सब जगच मळी तेथ दृप्ट काढणारे ! आहदचर्याने पाहणारे! त्या तसल्या जीवभावाच्या ग्रेमगाडीचे जाज्वल्य सव देहास दिवसाच्या प्रकाशा'चे करत. सर्व बुद्धि ही तैथे महत्त्व पावळी - देह जगताच्या देवदिव्यतची झाली येथे दिव्यता हीपच मुळीं कमदिव्य हाय व तीच देव म्हणजे प्रकागणारी, 'चटकडे आपल्पण पसरविणारी झ.छी. अगा या बेलक्षण्यान तेव देवच जा एक दिवि नेहमीच असणारा ताच मुळीं आता हश्ना भूमीवरच उतरलझछा ब ह्या कोटीसच त्यान आदिगिल, पत्करिले अस होणार कब्हांहि । म्हणून ती एकनिषप्ठते'ची सीमा ही पुरुष प्रकारास आल्याने, आतां अनेक देवानीं एकत्वानच मळीं तीं दत्री दिव्यिता आपल्या अंगावर घरेऊन आयणच तेथीचे झाले. तथ सव प्रगस्तपणच एक व आवा “देवो कृपासिध ? असे सर्व जगताच का देहाच प्रसन्नत्वच्च एक मनोरम अस. उत्तमत्व शीलाचे वे मुळींच कांहीं न बोलणारे, पण तेथे त तसले हशा देवाचे केव्हां बर पाहविळ जाईल असंच एक विचारणार होऊन असत जरी, तरी पण प्रत्यक्षत्वाने त गणगणाच आपल्या अंगीं वागविल्याशित्राय काहींच मुळीं तेथे गम्यत्व नाहीं. व ते हया प्रकृतीनच बाहविळ गेले, तेथ अनेक भार या बद्ध्यांचे ते आपतेपणाच्या महन्वास आले असे होत, अस ते बुद्धीचे मंडण जगतास केव्ह्याहि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now