श्री मन्महाभारत ५ | Sri Manmahabharat 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sri Manmahabharat 5 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छू श्रीमन्मंहाभारत [ अध्याय ३ पानास काव आ घत पत न्न ल विवि न तेव्हां तर माझी फारच वखविन्नावस्था झाली !।व माझ्या पु्ांच्या सैन्याने जो कांही पराक्रम. संञया, मक्त,' अमक्त,* यंञमृक्त* व मुत्ता-|करून दाखविला असेल तोही वणन कर मुक्त “चारही प्रकारच्या शखाद्यांमध्ये सवे छो-| संनयाने म्हटले:--हे आयो; कावरचन्या- कांत ज्यांची बर)बरी करणारा एकही परुष नाहीं; |मर्ध्ये तुझ्या अपराधामुळे ज कांहीं घड आहे, या मीप्मद्रोणांची तशी व्यवस्था झाली तेव्हां काय ।ते ऐकून तूं दुःख करूं नका. हे महाराजा; बर म्हणावें १ बा संञया, ज्याची अस्विद्येत देवघटनेने ज्या गोष्टी घडून येतात; त्यांच्या बरोबरी करणारा सर्व नैहोक्यांत एकही परुष!योगाने सुज्ञ पुरुष दुःखित होत नाहीत. कोण- मिळावयाचा नाहीं; त्या द्रोणाचा वध काल्याचे तीही गोष्ट धडणें किंवा न घडणे हें देवाधीन ऐकन माझ्या पक्षाच्या दीरांनीं पढें काय बरे आहे, ह्यास्तव एखादी गाष्ट घडली अथवा न केल १ तसेंच संञया, महात्म्या पंडुपूनर धनं-!घडली; तरी तापासून सुज्ञ पुरुषास (विषाद जयाने पराक्रम करून संशप्तकांचे सैन्य यम-|वाटत नाह सदनी पावतं केल्यावर व त्याप्रमाणेच बाद्धे | धतराष्ट्र म्हणलाः--सञजया;, मला काण- मान द्वोणपताव्या नारायणाखाचा उच्छेद त्याही प्रकारें विशेष दु:ख वाटणार नाहीं. हें उडविल्यावर जेव्हां सेनांची भिकडे तिकडे पळा- सर्वे पर्वीच दैवाने रेखून ठेविलें आहे, असं मी पळ झाली; तेव्हां मग माझ्या पक्षाच्या वीरांनी मारिता. तुला जे कांहीं सांगावयाचे असंल त सांग काय केळं बर! संजया, द्रोणाचायींच्या वधानंतर कोरवसैन्याची जी पळापळ उडाली, ती मनांत अध्याय तिसरा. ब क म्‌ त ० ७ आणिली हणजे मला असें वाटत कीं; समुद्रांत अव तार फुटून त्यांतले लोक पाण्यांत बुडू लागले संक्षेपतः कणवधकथेन असतां आपला प्राण वांचविण्याकारेतां ज्या. संजय सांगतोः--राजा धृतराष्ट्रा, द्वोणा- प्रमाणें त धडपड करूं छागतात, त्याप्रमाणेंच |चारपीचा वथ हाताच, तु पूत्र महारय होते द्रोणवघानें शोकसमुद्रांत बुडूं लागलेले ते. सै-|तरी त्यांच्या त!डच पाणी पळालें, त्यांची उमेद मिक आपला प्राण वांचविण्याकरितां घडपड खचली व ते अगदीं म्तवत्‌ झाले ! तेव्हां करून इतस्तत: पळत होते ! असो. संञजया,1सवेच शक्‍ख््रवाऱ्यांची एकच गाळण उडून ह्याप्रमाणे आपल्या सैन्याची दाणादाण होऊन त्यांनी माना खाळा घातल्या व त दुखत कौरववीर दाही दिशांस पळ कादं लागले| होऊन एकमेकांकडे पाह लागले. पण त्यांच्या असतां दुर्योधन, कणे, भोजदेशचा राजा कृत-| मुंखावाट एकह शब्द नचा नाहे 1 राजा, वर्मा, मद्रदेशचा राजा शल्य, अश्वत्यामा, कृपा-| ह्याप्रमाणे त्या वारांची दान अवस्था अवला- चाय, माझे अवाशिष्ट राहिडेले पर व इतर्‌!कन करून तुझ्या सेना भयभीत झाल्या आणि योद्धे ह्यांच्या मुखावर कसकशी कला हछग्गोचर | शोकाकुल होऊन पुनःपुनः वर्‌ पाहू लागल्या ! झाली; वगैरे सर्वे वृत्तांत जसा धडळा असेल राजेद्रा) द्राणाचार्य युद्धात पडले असें पाहन तसा मला सांग. त्याचप्रमाणें पांडवांच्या सेन्याने | ठया सन्याच्या हातातहा रुधिराने माखलेली कि नि सि कि अ ___________।शख भराभर गळून पडलीं, आणि ती १ बाण वगेरे, २ खड्ग वगेरे, ३ गोळीबार व अवळा[कन करून जणू काय पुढ आढवणाऱ्या ४ अन्न सोडून त्याचा उपसंहार करणे वगैरे, अरिष्टाच्या सूचनस्तव॒ आकाशातून उल्काचा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now