भारतीय जनचेते शिक्षण | BHARTIYA JANATECHE SHIKSHAN

BHARTIYA JANATECHE SHIKSHAN  by जे० पी० नाइक - J. P. NAIKपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

जे० पी० नाइक - J. P. NAIK

No Information available about जे० पी० नाइक - J. P. NAIK

Add Infomation AboutJ. P. NAIK

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्याऐवजी ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या औपचारिक शिक्षणपद्धतीचा व्यापक प्रमाणा- वर विस्तार क आला. आपण १९४८ मध्ये विद्यापीठ शिक्षण आयोगाची १९४९ मध्ये वरिष्ठ पातळीवरील तांत्रिक मतुष्यशक्ती समितीची आणि र मली माध्यमिक शिक्षण आयोगाची स्थापना केली. या सर्व समित्यां > न वगाना दिक्षण देणारी ब्रिटिश पद्धत अधिकच बळकट झाली आणि ग ध र नि विद्यापीठीय शिक्षणाला अवास्तव महत्त्व प्रात झाले. आपल्या सध्याच्या क ग रोक्षणिक खर्चापैकी जबळजवळ ६० टक्के रक्कम माध्यमिक आणि विद्यापीटी शिक्षणावरच खर्चच होत आहे. उलट, या काळात एकही प्राथमिक शिक्षण कि स्थापन करण्यात आला नाही. हे खरे आहे की आपल्या राज्यघटनेच्या ४५ व्या ल म्हटले आहे की सर्व सुलांना, ती 'चौदा वर्षांची होईपर्यंत, सक्तीचे [णि मोफत शिक्षण मिळेल अशी व्यवस्था १९६० पर्यंत निर्माण डवा दृष्टीने सरकार प्रयत्म करील. परंतु त्या आश्वासनाला कायदेशीर बंधन नव्हते आणि म्हणून ते अद्याप प्रत्यक्षात उतरलेले नाही. प्रौढशिक्षणाची तर न पा प उपेक्षाच झालेली आहे. शिक्षणावर होणाऱ्या एकूण खर्चापैकी एक क्षादेखील र्कम प्रोढशिक्षणासाठी वापरली जात नाही. राष्ट्रीय शिक्षण देणार्‌ संस्था नवा मार्ग अनुसरतील ही आगाही नष्ट झालेली आहे. कारण स्व क मिळाल्यानंतर लगेच त्यांनी औपषारिक शिक्षणपद्धतीचा वीकार केला. ₹ त द औपचारिक शिक्षणपद्धती ही आता एक अवाढव्य संरचना झालेली र क कन सात लाख शिक्षणसंस्था, दहा कोटी विद्यार्थी आणि पस्तीस लाख शिक्षक यां सामावून घेतले आहे. या शिक्षणपद्धतीवर २५०० कोटी स्पये खर्न्च केले ल व खालोखाल औपचारिक शिक्षणावर्च खर्च होत आहे त वर एवढा प्रचंड खं होत असताना आणि त्याच्यात बरेच च घडवू ह या सिक्षणपद्धतीचे फायदे वरिष्ठ आणि मध्यम की लोकांचे शिक्षण करण्याच्या ल ह अ म क तिचा लाभ घेण्याची व्यांच्यापाशी अत्यंत लावा ल त ६ ह अशा गरीब टा देण्याच्या दृष्टीने औपचारिक शिक्षणपद्धतीने फारसे काही नाही. या शिक्षणपद्धतीकटून होणारा अन्याय आणि गरिबांसंबंधीची तिची अक्षम्य अनास्था खालील निर्विबाद गोष्टींनी सिद्ध होत आहे का ना वर्षे बयाचे आणि त्यावरील बयाचे । सुमारे साठ ट्क्के लोक अजून ब ल आणि या अवाढव्य शिक्षणपद्धतीपासून त्यांचा कोणताही लाभ २, समाजातील अर 1] त्यत कनिष्ठ वर्गोमधील सुमारे २० टक्के मुले शाळेत कधीच श््ढॅ ज्ञात नाहीत. तो गरीब म्हणून जन्मतात आणि गरीब म्हणून सारे जीबन व्यतीत करतात. औपचारिक शिक्षणपद्धती त्यांच्याकडे इंकूनही पाहत नाही. ३. त्यांच्यापैकी जी मुले शाळेत जातात त्यातील निम्मी मुले पाचव्या इयत्तेपूर्वीच शाळा सोडून जातात. ७५ टक्के मुले आठवीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अवघी १५ टक्के मुलेच बारावीपर्यंत पोहोचतात आणि एक टक्क्यांपेक्षाही कमी मुलांना किमान एक पदवी मिळविणे शक्‍य होते. ४. बर निर्देश केल्याप्रमाणे ही शिक्षणपद्धती प्रौढशिक्षण, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण किंवा सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः गरिबांना उपयुक्त ठरू शकणारे अनौपचारिक शिक्षण यांसारख्या कार्यक्रमाना सीत खालचे स्थान देते. उलटपक्षी, ही पद्धती माध्यमिक आणि उच्च शिक्षणाला सरीत वरचे स्थान देते आणि आपल्याजवळची सारी साधनसंपत्ती याच शिक्षणावर खर्च करते. या शिक्षण- पद्धतीचा लाभ वरिष्ठ पातळीवरच्या अबघ्या ३० टक्के लोकसंख्येलाच होतो. ७, या शिक्षणपद्धतीकडून गरीब कुटुंबातील मुलांना सहसा चांगळी वागणूक दिली जात नाही. कारण तिचा मोहरा वरिष्ट आणि मध्यम जातींच्या गरजा आणि आकांक्षा यांच्याकडेच वळलेला आहे. म्हणून ही शिक्षणपद्धती अजुनही उच्च शिक्षणामध्ये माध्यम म्हणुन इंग्रजी भाषेचाच वापर करते. त्यामुळे शालेय पातळीवरही इंग्रजी हेच माध्यम असले पाहिजे या प्रवृत्तीला प्रीत्साहन मिळते. २-७ या सर्व कारणांमुळे सध्याच्या शिक्षणपद्धतीला लोकांच्या शिक्षणाचे साधन समजणे चुकीचे ठरणार आहे. किंबहुना लोकांना शिक्षित न करण्यासाठीच तिची उभारणी करण्यात आली आहे, हेच वर दिलेल्या पुराव्यावरून सिद्ध होते. लोकांमध्ये शिक्षणप्रसार करणे हे या पद्धतीचे मूलभूत उद्दिष्ट नव्हेच. प्रस्थापित समाजगटात राहू इच्छिणाऱ्या किंबा त्यात नव्याने प्रवेश्या करू इच्छिणाऱ्या लोकांची निवड करणारी कार्यक्षम आणि निष्ठुर यंत्रणा म्हणून कार्य करीत रहावे हापच तिचा उद्देश आहे. हे कार्यही ती निष्यक्षपातीपणे करीत नाही. जे प्रस्थापित वर्गात आहेत त्यांना त्या वर्गात राहणे सुकर जावे आणि जे अविकसित वर्गात आहेत त्यांना शिक्षणाच्या महाद्वारातून प्रस्थापित वर्गात प्रवेश करणे निर्बधित व्हावे अशा पक्षपाती वृत्तीनेच तिचे कार्य चाललेले आहे. सुणवत्तेपेक्षा योगायोगावरच ती अधिकाधिक अवलंबी होत चाललेली आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांच्या मुलांना गळालेले किंबा अयशस्त्री ठरविण्यात आणि त्यांना कायम दारिद्याच्या गतेंत ठेवण्यात या शिक्षणपद्धतीला सार्थक वाटू लागले आहे. या लोकांच्या दारिद्याला आणि निकृष्ट जीवनाला जगात दुसरीकडे किंबा आपल्या यापूर्वीच्या इतिहासातही तुलना सापडणे अशक्य आहे. २-०८ आपल्या राज्यघटनेने जिला अंतिम सार्वभौम अधिकार प्रधान केला डू




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now