अस्पृश्यांचा लष्करी पेशा | Asprushancha Lashkari Pesha

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Asprushancha Lashkari Pesha by चांगदेव भवानराव खैरमोडे - Changdev Bhavanrao Khairmode

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about चांगदेव भवानराव खैरमोडे - Changdev Bhavanrao Khairmode

Add Infomation AboutChangdev Bhavanrao Khairmode

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
सेन्यांत प्रवेदा ज्या प्रमार्णीतं झाला होता तेवब्या प्रमाणांत मराख्यांच्या सैन्यांत झाटेछा नन्इंता (का कर ८८.११ 3साए2ठा हू 10०60. फि 2ठ ८०1क5 ६० ना पाए 85 का. ह00 04 घिएह पड 806 85 इ00प्र5 800 6७ ध6 1015 उप एप्रं6के जाए फा0०00ं घएते वत. पक 1ाघ१िघा ह€- एप एघतए16 कण घिं . छाए०्छाण065 एव . 8012४ उउंतेहटप सपा 102 पफिठाछएडला पक फिन्हांगणहएघ81 सांडठ एप घि& है 2 न 1.0. 8०छाफाहए 9प् (००021 कया (फ़टाए€181] 5.8... पफठन्व 050 (1954) 0986 3). श्रा. छत्रपति शिवाजी महाराज यांनी महारांना जगलांतील मार्ग डॉगरकिलथावर जाणार सुम उधघड माग यांच्यावर देखरेख करणे आणि डॉगरी गडातील लोकांना जवण व वेरण पुरविणे था कामावर नेमलेले होते. ही कामे ग्हणजे लप्कराच्या संरक्षणाच्यां नाब्या होप्या त्या छत्रपति शिवाजी महाराजानी महारांच्या हाती दिल्‍्या होत्या यावरून हे स्पष्ट होते की महाराज महार जाती च्या इमानदारी ची निःदकपणे कदर करीत होते. याशिवाय गडमाचीवर सहारांची वसती ठेवणे हाही सहाराजांनीच पायंडा पाडला ही _ अवघड कासे करण्यालाठी महाराजांनी जसे महार कुटुबाना वडिलोपार्जीत ोकरीवर ठेवले तसेच त्यांनी इजारो महार तरुणांना सैनिक म्हणून रणागणावर शतरूविरुद्ध लटबिले परत यासंबधीचे स्पष्ट उछेख उच्च वर्णीय बखरकरांनी आपल्या बखरीत केलेले नाहीत परंतु महदारा जांच्या मूंतरच्या मराठेश्याहीच्या काठात हजारो महारानी जे शौय॑ गाजविले व्याबदल त्याना ठिकठिकाणी इनामी जमिनी सरदास्की व पाठील्की दिव्याचे पुरावे अस्तित्वात असब्याचे दिसून आले स्पूद्यवर्णीय बखरकरांनी हा. महारांस्या बाइती त जो अन्याय केला तितक्या तीव्रतेने इंग्रज ग्रंथकारांनी दे.लेला नाही कारण त्यांना ऐतिहासिक हृ्टी होती आणि ते जरी राज्यकर्ते होते तरी सद्गुणांचे ह्ाते होते ग्दणून त्यांनी स्वतःच्या इग्रज लढवय्यांवहुल जसे साथ वर्णन केलेले आद्दे तसे इंग्रजेतर लटबय्यांबदुल जरी कले नाहदी तरी त्यांना अमुलेखाने मारलेले नाही. चन्याच महार झूर लटवय्यांबदुल त्यांनी गोरवपर लिहून ठेवलेलि आह छंडनमधील कांही व्यापाप्यांनी- पूर्वेक डील हिंदुस्थान व इतर देश यांच्यात व्यापार करण्यासाठी दी केपनी ऑफ मन्वेंटस ऑफ टंडन ट्रेडिंग अन्दू दी ईस्ट इंडिज या नावाची संस्था स्थापन कली त्या संस्थेछा एलिझाबेथ राणीने ३१ डिसेंबर १६०० रोजी व्यापाराची सनद दिली कंपनी ने हिंदुस्थानांत व्यापाराची केंद्रें सुरत मुंबई मद्रास वगैरे ठिकाणी बसविली सुरत येथे कारखाना सुरू करण्यासाठी कंपनीला दिललीच्या बादशहानें ११ जानेवारी १६१३ ला कैपनी चा प्रतिनिधी केंप्टन वेस्ट याच्या हाती दिल्ली दरबारात सनद दिली १६४० पयतच्या काव्ठात कंपनीने मुंबई ब मद्रास प्रांतात व्यापाराची केंद्र टीजर हद रे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now