वर्धमान चरित्र | Vardhaman Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Vardhaman Charitra by जिनदास पार्श्वनाथ - Jindaas Parshwanath

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about जिनदास पार्श्वनाथ - Jindaas Parshwanath

Add Infomation AboutJindaas Parshwanath

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
हुई 3 श्रीमहावीर चरित्रावर तौलनिक पद्धतीनें विचार- भगवान्‌ श्रीमहावीराच्या उज्ज्वल चस्त्रिठा श्वेतांबर श्रथकारांनीं करूंकित केढें आहे. दिगवराचार्यानीं जें यांचें चरित्र ठिहिठें आहे तें विशुद्ध आहे. पुण्यपुरुषांचें चरित्र ज्सें असा- वयास पाहिजे तसेंच हें आहे. महान पुरुषाचें चखिरि हें नेहमीं उज्ज्वलच असतें, परंतु श्रेतांबराचार्यप्रणीत महावीरचरित्रामध्यें तशी उज्ज्वलता आढकून येत नाहीं. दिगबराचायंप्रणीत महावीरचरित्र वाचछें असतां, महावीरस्वामींची उत्तरोत्तर प्रगति कशी होत गेली हें आढकून येईर व दि० जैनसिद्धांताची अविरुद्धताहि त्यापासून वाचकांना सिद्ध झाठेढी आढकून येईर. श्री महावीरस्वामी हे शेवटने' तीर्थकर आहेत हें दिगंबर व श्रेतांबर या उभयतांना मान्य आहे. महावीर हे धर्मवीर होते, यांनीं आपल्या उपदेशानें जैनधर्माठा आलेढी उतरती का नाहीसीं करून जैनधर्माची उज्ज्वकता व उत्तमता छोकांना दाखबून दिली व सर्वत्र था धर्माची संस्थापना केठी. जेन्हां जेन्हां उत्तम आचारांचा नाश होतो व मिथ्याधर्माची भरभराट होऊन त्यामुझें जैनधर्माला हीनस्थिति प्राप्त होत असते तेन्हां तेन्हां तीर्थंकर उत्पन्न होऊन ते जैनधर्माचा उद्धार करितात असें जैनशाख्रांत सांगितठें आहे. आचाराणां बिघातेन कुदष्टीनां च संपदा ॥। घर्म ग्लानि पारप्राप्ठमुच्छूयन्ते जिनोत्तमा। ॥ २०६ ॥ रविषेणाचायेकृत पदमपुराण पते '५ वें. भगवद्वीतेंतही-- यदा यदा हि घमेस्य र्लानिमत्रति भारत । अस्युत्थानमधमस्य तदात्मानं सुजाम्यहमू ॥। असें हाटलें आहे. अर्थात्‌ नेव्हां जेव्हां धर्माला ग्ठानि येते व अधर्माचा सत्र प्रसार होतो तेन्हां तेव्हां मी अवतार घेऊन धर्माचा प्रसार करितों असें कृप्णानें अजुनाला सांगितें आहे. परंतु ही हिंदूची अवतारकल्पना जैनांना मान्य नाही. आत्मा एकदां पूर्ण झुद्ध वनल्यावर त्याठा पुनः देह धारण करतां येत नाही. देह, हा आत्म्याचा अशुद्धणणा जोपरयत आहे तोपर्यत, नष्ट होत नहीं. व अझुद्धणणा असेठ तर ईश्वर करें असूं घकेल ? जैनशाखांत आत्म्याच्या उन्नतीचें साधन-रत्नन्रय सम्यग्दशेन सम्यनज्ञान व संस्यकुचा- खिर हैं सांगितकें आहे. या साधनांचा ज्या आत्यांनीं आश्रय करून ल्यांची पूर्ण प्राप्ति करुन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now