श्रीनामदेव महाराज | Shri Namdev Maharaj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Namdev Maharaj by जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

More Information About Author :

No Information available about जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

Add Infomation AboutJagnnath Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपोद्बात. रे घन च च आ काट परि आ आ कपिआ पक टश ८ट कज आण टक आ क न का 5 आ हक त पक आण म आग, आळ आ १ 7 आ, आ आमच 7 च, आ आनक आगळ. या अभंगांत दिलेला नामदेवांचा जन्मकाल अगदीं बरोबर असेल व बाबाजी ब्राह्म- “ानें वतेविळेल्या भविष्याप्रमाणें तंतोतंत ऐशी वर्षे नामदेव जगले असतील, परंतु * हा शतकोटी अभंग करील अदी प्रतिज्ञा देवानें याच्या जिव्हेवर लिहिली आहे, ? असें जॅ बाबाजी ब्राह्मणानें पात्रिकेंत नख्रद केले तें कोणत्या ज्योतिषशाखाच्या आधारानें १ आणि असली असंभाव्य गोष्ट नामदेवांनी आपल्या अभंगांत नखूद करावी हें केवढें आश्चये ? नामदेवांनी आपल्या वयाच्या २० व्या वर्षांपासून, आपल्या कुटुंबांतील सव माणसांच्या मदतीनें, शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा पुरी करण्यास सुरवात करून आपल्या निघनकालापर्यंत, म्हणजे सुमारें ६० वर्षे, ही अभंगरचना अगदीं अस्खलित रीतीनें चालू ठेवली होती असें जरी ग्रहीत धरलें तरी, ती प्रतिज्ञा पूर्ण होणें शक्‍य होतें 'काय १ नामदेव आणि त्यांच्या कुटुंबांतलीं १४ माणसें मिळून रोज २०० अभंग स्वात असें आपण धरून चाळ; या हिंशोबानें ६० वर्षांत फार तर ३० लक्ष अभंग रचून होतील. अशा स्थितींत शतकोटीं अभंग रचण्याची प्रतिज्ञा नामदेवांनी केली होती असें म्हणणें किंवा त्या ह्यणण्यावर विश्वास ठेवणें म्हणज नामदेव अगदीं व्यवहारज्ञान- शून्य होते असेंच समजणे होय. तेव्हां, ही शतकोटी अभंगांची गोष्ट बावाजी ब्राह्मणाने नामदेवांच्या जन्मकालीं त्यांच्या जन्मपत्रिकेंतच नगद केली . होती असें ज्या अभंगांत म्हटलें आहे तो अभंग स्वतः नामदेवांनी लिहिला असेल, असें मानण्याइतकी माझी श्रद्धा्ञीलता जाज्वल्य नाहीं, हें मा प्रांजलपणें कबूल कारितों. शिवाय, हे शतकोटी अभंग लिहिण्यास कागद कितीं लागतील, शाई किती लागेल व त्या अभंगांच्या पोथ्या ठेवण्यास जागा कितीं लागेल, याचा विचार करावयास नको काय १ तर, दाम- शेटीस चंद्रभागेच्या कांठीं पडलेल्या एका शिंपल्यांत नामदेव सांपडले ही गोष्ट जदली मागाहून भाविकांच्या श्रेद्धेन बनविली तशीच ही शतकोटी अभंगांची कथा मागाहून कोणी तरी स्वली असली पाहिजे हें अगदीं उघड आहे; व असली कथा ज्या अभंगांत सांपडते ते अभंगह्दी मागाहूनच कोणीतरी लिहिलेले असले पाहिजेत हेंही तितकेच उघड आहे. सगळ्या जुन्या मराठी कवींची जी कावेता आज प्रसिद्ध आहे (तिची संख्या देखील ३० लक्ष भरणार नाहीं, मग एकयट्या नामदेवांनी शतकोटी अभंग स्व- ण्याची प्रतिज्ञा करून, आपल्या हयातीत त्यांतले ९६ कोटीं अभंग राचिले व उरलेले ४ कोटीं अभंग तुकारामबुवांनीं पुरे केले, असल्या भाकडकथांवर कोण कसा विश्वास ठेवील ! अस्तु. वरील अल्प विक्वनावरून येवढ सिद्ध झालें कीं, नामदेवांच्या गाथ्यांत अं * आत्मचारित्रपर * अभंग छापलेले आहेंत ते खुद्द नामदेवांनी लिहिलेले नसून, त्यांच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now