सार्थ श्री महाभारत सुभाषितानि | Sarth Sri Mahabharat Subhashitani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sarth Sri Mahabharat Subhashitani by चिंतामण मोरेश्वर परांजपे - Chintaman Moreshvar Paranjapeविष्णु विनायक परांजपे - Vishnu Vinayak Paranjape

More Information About Authors :

चिंतामण मोरेश्वर परांजपे - Chintaman Moreshvar Paranjape

No Information available about चिंतामण मोरेश्वर परांजपे - Chintaman Moreshvar Paranjape

Add Infomation AboutChintaman Moreshvar Paranjape

विष्णु विनायक परांजपे - Vishnu Vinayak Paranjape

No Information available about विष्णु विनायक परांजपे - Vishnu Vinayak Paranjape

Add Infomation AboutVishnu Vinayak Paranjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
साथेश्रीमहाभारतसभाषितानि के र टस. न ल ल च.” ०. ४. नी. आवा. जाची अळी विटी चळ टी पि. टी व. भस. 8 र शॉ आ न ४ ८ ह वशा. ग आला लिली पळी पि दि पििशी १2 पिळा चल चिल्ली आली ल आ स सभ स स भा ३२ अनन्त बत स [वित्त यस्य म॑ नास्त [कंचन । [मथिछाया प्रदोप्ार्या न मे दद्याते (कचन ।। १२१७१९ ( जनकराजा म्हणतो. ) खरोखर माझें ऐश्वर्य अनंत ( अविनाशि ) आहे; कारण माझी कशावरहि ममता नाहीं. साऱ्या मिथेला नगराला आग लागली तरी त्यांत माझें असें कांहहि दग्ध व्हावयाचें नाहीं. 5 ३४ अनन्याध्विन्तयन्ती मा ये जनाः पयुपासते । तेषा[ नित्याभियुक्ताना यागक्षम वहाम्यहम्‌ ।॥। ६1२ ३२२ [ भगवान श्रीकृष्ण सांगतात । जे लोक अनन्यनिष्टेन साझें चिंतन करून मला भजतात, अशा नित्य माझी भारि करणाऱ्या लोकांचा योगक्षेम मी चालवीत असतों. (२. क र. ३५ अनहेते यद्ददाति न ददाति यदहेते । अहानहांपारंज्ञानादानधमा्पे दुष्कर। ॥ १२॥२०|९ दानाला पात्र कोण व अपान कोण हॅ न समजल्यानं कोणी अपात्री दान करतो आणि सत्पाचीं करीत नाहीं. तस्मात्‌ दानरूप धम सुद्धां मोठा कठीण आहे. ३६ अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्व यः । आ भा हो क ह. (“. ट्रावेव सुखमंधत दोघसूत्रा !वेनश्यात ॥ १२१३७१ पुढें येणाऱ्या संकटाची आधीं तरतूद करून ठेवणारा, व प्रसंग पडतांच ताबडतोब ज्याला युक्ति सुचते तो, अशा दोन प्रकारच्या मनुष्यांनाच सुखाचा लाभ होत असतो. दीघसूच्री सवंथा नाश पावतो २३७ अनायुष्यं दिवा स्वग्न तथाभ्यूदितश्ायिता॥१३)१०४७)१३९ दिवसा झोप घेणें आणि सूयोंदयाचेवेळी निजणें हीं आयुष्याची हानि करणारीं आहेत. ३८ अनारम्भात्तु कायोणां नाथे: संपद्यते कचित्‌ ॥१०|२)३४ केव्हांहि कार्याला आरंभ केल्याशिवाय कोणतीहि गोष्ट साध्य होत नसते. ' ३९ अनायोचरितं तात परस्वस्पृहणं भशम्‌ ॥ २1५४1६ ( धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणतो. ) बाबा, पद्धव्याचा अभिलाष धरणें हें केव्हांहि आर्य मलुष्याचें ब्रीद नव्हे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now