श्री सकल संत गाथा | Shri Sakal Sant Gaantha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Sakal Sant Gaantha by गोपाल शंकर - Gopal Shankarभोगीलाल भाईदास - Bhogilal Bhaidas

More Information About Authors :

गोपाल शंकर - Gopal Shankar

No Information available about गोपाल शंकर - Gopal Shankar

Add Infomation AboutGopal Shankar

भोगीलाल भाईदास - Bhogilal Bhaidas

No Information available about भोगीलाल भाईदास - Bhogilal Bhaidas

Add Infomation AboutBhogilal Bhaidas

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
< तुका म्हणे गभवासी । खुखं घाळाव् आम्हासी ॥ झर्णीं मज सक्ति देसी पांडुरंगा । मग मी संतसंगा कोठे पाहूं ॥ (अ.क्र. ४६९ ) दवाशीं मिळून मोक्षरूप, अव्यक्त होणे ज्यांना मान्य नाहीं त्यांचें तत्वज्ञान, ध्येय व साधन या दोन्ही दृ्टींनीं निवृत्तिवादी लोकाहून पुप्कळच बाबतीत वेगळे असणे स्वाभाविक आहे. भीसंतांचे ध्येय किंवा त्यांचा देव प्रेममूर्ति श्रीविहल होय, या विठ्ठलाचे रूप त्यांच्या वचनांत आहे त असं, सुखावले सुस । प्रेम भक्तांचे वोरसं ॥ धरूनिया विठलरूप । विटे ठाकले चखिटप ॥ ( अ. क्र, १८७७) विठल जीवीचा जिव्हाळा । विठल क्पेचा कॉवळ'। विठल प्रेमाचा पुतळा । लावियेला चाळा! विश्व विहले ॥ ( अ. क्र, २७१२ ) तूं माउलीहनि मायाळ। हरि तू चंद्राइनि शीतळ । पाण्याहनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ॥ ( अ. क्र. ८१८ ) भावरूप पुंडलीकाच्या भक्तीस्तव प्रभरूप साकार झाले, ती मृस भक्तीप्रेमा- खेरीज इतर नव्हती, हं सत्य या ग्रंथांतील अभंग वाचतांना ठायी ठार्यी व साक. ल्याने समग्र असा विचार करतांनाहीं तेव्हांच ध्यानीं येईल, अर्थात्‌, मोक्षरूप न होतां, ( अव्यक्तांत बिलीन न होतां ) अवीट अश । भक्तिसुखास्तव अन्म मागन प्रेमप्रभू भ्रीविठ्ठलाचे लडिवाळ होऊं इच्छिणारांचा जीवनमागंही निटत्तिबादीलोकां- हून प्रमुखतः वेगळाच रहाणार, मोक्षमार्गी तत्वज्ञाप्रमा्ण संतह्ी, केवळ बिषय व इंद्रिये ग्रांच्या आस्तींत राहूं नये इंच सांगतात. मात्र, बस्तुत्याग अगर इंद्रियदमन याबर त्यांचा कटाक्ष नाहीं, प्रथम वस्तुत्याग इंद्रियद्मन, मग चित्तशुद्धि व इहलोकांतून निवृत्ति आणि नंतर शानप्रघान मोक्ष हा. साघधनक्रम॒ या भक्तिपंथांत नाही. प्रेमप्रम भीविहलाच्या भजनगो्डींत हीन अशा वबिषययुखाचा ( म्हणजे 'चंचढ सखांच! ) आर्पिआप वीट येण्याचा स॒लभ पंथ श्रीसंतानी नामस्मरण ब सत्सग्रतीत आहे अर्सें दाखवून दिलं आहे. बस्तूच्या त्यागाने वा इंद्रियदमनादि दमदसाघनांनी हीन सुखांची अरुचि न होतां, आसक्तिच वाढेल हा त्यांचा बिद्धांत आहे. त्यागभोग किंवा भीति व प्रीति यामुळे आसक्ती अधिक दुढ होते हं पुढील वचनांत पहा, त्यागे भोग माझ्या येतील अंतरं । मग मी दातार काय करूं ॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now