महाराष्ट्रीय संत मंडलाचे ऐतिहासिक कार्य | Mahaaraashtreey Sant Mandalaache Aitihaasik Kaary

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaaraashtreey Sant Mandalaache Aitihaasik Kaary by बा. रं. सुंठणकर - Ba. Rn. Suthankarस. ज. भागवत - S. J. Bhagavat

More Information About Authors :

बा. रं. सुंठणकर - Ba. Rn. Suthankar

No Information available about बा. रं. सुंठणकर - Ba. Rn. Suthankar

Add Infomation AboutBa. Rn. Suthankar

स. ज. भागवत - S. J. Bhagavat

No Information available about स. ज. भागवत - S. J. Bhagavat

Add Infomation AboutS. J. Bhagavat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ संक्रमणाचे पूघेसंकत क अ न “माच आच. आ अडक घे अ पपल पधवचच धा कफ ण प अपवण प काक अक. आह अ अपे वधाचा ळव आक वक 1 पाकची. भवाच्या त्य नव्या राष्ट्रांचा उद्य. युर[पखंडातही ह्दीच भाषा-विकासाची क्रिया या काळात चाळू होती. इंग्ठंडमघील पहिल्म घमसुघारक विक्लिक आणि आद्यकवि चॉसर यांच्यापूर्वी जुनी इंग्रजी भाषा प्रचलित होती, तरी चासरपासूनच खऱ्या इंग्रजी वाड्य- याला प्रारंभ झाला अते समजतात. चॉसर हा इ. स. १४०० मर्थ्ये मृत्यु पावला, १३६२ मध्ये न्यायविषयक कामात इंप्रजीचा प्रचार सुरू झाला; आणि १३८७ पासून शाळामध्ये इंग्रजीचा शिरकाव झाला. इटालियन भप्रत १२३१ मध्ये ग्रंथरचनेला सुरत्ात झाली. जमन भाषा १२ व्या शातकात आपला जुता काळ संपवून नव्या काळात प्रवेशा फरीत होती. फ्रेडरिक दि प्रेटच्या अमदानीत तिच्या नव्या युगाला प्रारंभ झाला होता;आणि त्या भाषत दरबारी गीते आणि राष्ट्गीते तयार होत होती. १० व्या शतका” नतर फ्रॅचभाषेचे उत्करमग होऊन ती वाढीला लागली होती. पुढे १५३९ पासून ती सरकारी भाषा म्हणून मानली जाऊ लागली, १२ व्या शतकात पोतुगीज राष्ट उद्य पावत हेते, तेव्हापासूनच पोर्ठुगीज वाड्यय़ निमाण होऊ लागले, १० व्या शतकानंतर जुन्या मूळ स्कॅडिनेिइियन भपिपासून नावँजि- यन, स्वीडिश व डॅनेश या भाषा फुटून स्वतंत्रफो संसार करू लागल्या. हंगेरीच्या मग्यार भाषेला १२व्या शातकापा[सूबच उितावस्था येत चालली होती. १३व्या शतकानंतर डच भाषा नावाख्याला येत चालली. १४ व्या शतकानेतर फ्रेंच वाडय़याच्या संस्काराने रदियन वाड्यपाला अकुर पटू लागला होता. पोर्लाश आणि फिनिश या भाषा थोड्या उशीरांने झगजे १५ व्या शतकात ग्रंथरचना करू लागल्या. यावरून दिसून येईल की या कालखडात युरोपातील स्य आर्वांचीन भाषा तयार झाल्या. या सर्व बिविध भाषा तयार होत अस- तानाच त्या भाषाभावती सांह्कृतिक असे भिन्न भिन्न स्वतंत्र गट तयार होत होते. मध्ययुगाच्या अखेशला उदय पावलेरे हे गट १६-१७ व्या शतकानंतर राष्ट या पदर्वाला पोहचले. आधुनिक काळात जे समूह राष्ट्र झणून गणळे रे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now