श्रीमन्ममहाभारतार्थ १० | Shrii Manmahaabhaarataarth 10

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Manmahaabhaarataarth 10 by भाळचन्द्र शंकर - Bhalchandra Shankar

More Information About Author :

Author Image Avatar

लेखक भालचंद्र शंकर देवस्थली के बारे में कुछ जानकारी। जानकारी डॉ। हेमंत देवस्थली द्वारा प्रदान की गई है जो श्री भालचंद्र शंकर देवस्थली के पोते हैं।

वेद शास्त्र संप्रदाय भालचंद्र शंकर देवस्थली, 20 वीं शताब्दी के पहले भाग में महाराष्ट्र के वेदों और अन्य शास्त्र साहित्य में एक प्रसिद्ध विद्वान थे। अहमदनगर के मिशनरी स्कूल में संस्कृत पढ़ाने वाले श्री देवस्थली को संस्कृत के छंदों के कई रूपों के अपने क्रेडिट ट्रांसलेशन के लिए जाना गया था, हालांकि सरिता श्रीमद अध्यातमनारायण के अनूदित अनुवाद को उनकी रचनाओं में सबसे महत्वपूर्ण माना गया है। अनुवाद के साथ आने वाले नोट्स प्रसिद्ध साहित्यिक स्रोतों के उद्धर

Read More About Bhalchandra Shankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ आपद्धर्मपर्व २. प. २५७-३७५ अध्याय १३१ वा--विपत्कालीं राजानें सवेस्वाचा त्याग करूनहि आपलें रक्षण करावें २५७. अध्याय १३२ वा--धमांचा ऱ्हास होऊं लागला असतां आणि दुष्ट लोकांचें प्राबल्य झाले असतां ब्राह्मणांनीं आपली उपजीविका कोणत्या उपायांनीं करावी असा युधिषरप्रश्न २५८; दुष्ट लोकांकडून द्रव्य हरण करून ब्राह्मण- टोकांचें रक्षण करावें, म्हणून भीष्माचें उत्तर २५८; सज्जनदुजेन शील-कथन २५९; राजर्षीचें वतन २५९. अध्याय १३३ वा--आपन्नस्थितींत कोशसंग्रहाची आवश्यकता २६०; लोकांशीं राजाचें कर्तव्य २६१; राजाचें दस्युलोकांशीं वर्तन २६१. अध्याय १३४ वा--बलप्रशंसा २६२; पाप्याचें पापमोचन २६२. अध्याय १३५ वा--दस्युलोकांनींहि मययादेने॑ वागल्यास परलोकप्रात्ति होते, ह्याचें कायव्यनामक क्रव्यादचरित्रदष्टांतानें भीष्माकडून कथन २६३. अध्याय १३६ वा--कोशक्द्धीचे कामीं राजानें कोणाचें द्रव्य हरण करावे, ह्याविषयी विवेचन २६५. अध्याय १३७ वा--मत्स्योपाख्यानकथन २६६. अध्याय १३८ वा--कायेपरत्वें मित्रांशी वैर व शत्रूशीं सख्य कसें जोडावे, याविषयीं माजोरमूषकचरित्रकथन २६७. अध्याय १३९ वा--कोणावरहि विश्वास न ठेवतां राजानें कसें वागावें, असा युधिष्िराचा प्रश्न २८१; त्यावर पूजनी-ब्रह्मदत्तसंवादाचें युधिष्टिराला भीष्माकडून कथन २८१. अध्याय १४० वा--युगक्षयाचे वेळीं धर्मलोप होऊन संत्र दस्यूंची पीडा होत असतां राजानें कसें वागावें, म्हणून युधिष्ठिराचा प्रश्न २८९; भीष्माकडून भारद्वाज-शत्नंजयसंवादरूपानें आपडर्मकथन २८९. अध्याय १४१ वा--आपत्कालीं अभक्ष्य भक्षण करूनहि आत्म्याचें रक्षण करणें योग्य आहे, ह्याचें विश्वामित्र आणि चांडाळ यांमधील संवादरूपानें युधिष्ठिराला कथन २९५.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now