शिवकालीन - पत्र - सार - संग्रह खंड २ | Shivkaleen - Patra - Saar - Sangrah Khand 2

Shivkaleen - Patra - Saar - Sangrah Khand 2  by शंकर नारायण जोशी - Shankar Narayan Joshi

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about शंकर नारायण जोशी - Shankar Narayan Joshi

Add Infomation AboutShankar Narayan Joshi

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
पा १५९२-रग] शिवकालीन-पत्र- साणसें नजराणा घेऊन गेीं त्यांचें गोडीनें स्वागत करून आपण व इंग्रज मित्र आहत से हो म्हणाला- आणि स्यांच्या हातांत हात घालन माझा हात दाच कोछापेक्षां ज्यासत आहे असें त्यानें सांगितढें हें आपले शब्द खरे करण्याकरितां नोकर बखारींत परत येण्या- पूर्वींच शिवाजी निधून गेल्याचें समजें. कोणीहि शत्रु जब नसतांना केवठ झाढें तितकें सुरे असे समजून तो गेछा. जाताना मुख्य अधिकारी आणि प्रमुख व्यापाप्यांकडे पत्र बाठवून दुरसात्ठ १९ लाख रुपये न याठ तर पुनः पुढच्या वर्षी येऊन राहिलेला शहराचा भाग जान टाकीन असें त्यानें कठविलें शिवाजी निधन जातांच गरीब छोकांनीं लूट करण्यास सुरबात केढी.......स्वाठीछाहि शाबंदर काजी व सोठे व्यापारी बेऊन राहिल्यामुठे शिवाजीची भीती कमी नव्हती परंतु मोठी भरती असून उतारा करितां बोटो न मिठ्ास्यामुठें नदी च्या पलीकडे शिवाजीवें सैन्य येऊं शकें नाहीं. विठाय- तेंत पाठदावयाचीं गढबततें शिवाजी च्या या छुटीमुछ बेठेवर पाठ वितां आलीं नाहींत असें या पत्रांत व पुढ ता. ६ डिसेंबर ( स्वाली कन्सल्टेशन ) व॒ १९ छिसेंबर (सुरत-कंपनी) वंगेरे प संग्रहंतीठ पत्रांत उछेख आहेत. |] दि] अहमदाबादचा सुभरेदार महाबतखान ३०० सेन्य घेऊन आला. सुमारें १८ हजारांचा नजराणा घेऊन फ्रचांच्या राज्ञाकरितां स्हणून सहवतखानःनें एक हिरे- जडीत मुठीचा खंजीर व नऊ शिरपाव अशी वखें दिलीं. या देशच्या रिवाजाध्रमाणें शिरपाव हे फक्त राजे किंचा मोठे उमराव यांनीं कमी दजीच्या लोकांना यावयाचे अखतात ...... छटीची हकीकत ...प्रथम शिवाजी निधून गेला हूं खरेंच वाटेना- कित्येक बेठां हुढी उठव्या. आताँ साधारण झांतता आइे. एन . रे सुरत भा १०५ (रद्दे५८ 4 दा. १५९२ मार्ग. व. न . ७८ इ. मुंबइई--सुरत. (३. १६७० सोवें. २१५ मीं पाठविलेस्या हेरानें शिवारजाचि आरमसारांत १६० छोटी गछबतें स्वतः मोजलीं याचा सेनापती बेटाजी सारंगी (याला सामान्यतः द्यासारंण म्हणतात ) आहे तो इसपर खरा आगि चांगढा असल्यावें गेल्या ७1 वर्षाव्या अनुमवानें माहीत असब्या- छुक त्याला िनखाच पत्र छा त्याचीं तीन गठबतें सीठ भरण्याकरितां येथें आर्ठी आहत तो सरण्यास शक्य ती मदत करीन असें आश्वातन देजन हें आरमार कोंठें जाणार असें विचारढें विश्वासू मदुष्य आल्यास तोंडी सांगेन अं त्यानें कठबिल्या- चरून मोदीच्या घुलाला पाठविलें. त्याच्याकडून शपथ चेवयून ज्ाह्मणांनीं २६ व्या तारखेस खुरत व फिल्ला शिवार्जाच्या हातीं येईल जे भविष्य वर्वविल्यामं तो चऊन पुढ सड़ायकड जाण्यासाठीं १० हजार घोडद २० हजार पायदक यांसह गाजी तिकडे जाव जाहिं. मां ३००० शिताई चेऊन त्याला समुद्र मार्गोनें जाऊन मिछणार अं २८२]




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now