मन्द - ज्योति | Manda Jyoti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Manda Jyoti by वसंत हरी कटककर - Vasant Hari Katakakar

More Information About Author :

No Information available about वसंत हरी कटककर - Vasant Hari Katakakar

Add Infomation AboutVasant Hari Katakakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
साक्षरता-प्रसार जे आळ िट आटी टप दाट मच भटा टीचे टचिआभ आर अ. अ टीच आपे, टीच अभि चेट िटी्टीचि टच चळ ह “62 अ ह क आक मळी टी आटी टक. दीड टी टच टीचे “चि टीच टचे टी. अनी कि 1.“ ली चि वी नि विच टि ची टी ची. एक दोन झाड्वाल्या व स्वत च्या दोन लहान मुली इतकया सरजामानिक्षी वर्ग सुरू झाला एक डझन पाट्या (लिहिण्याच्या ), अर्धा डझन उजळणोौची पुस्तके इतक्या भाडवलावर विद्त्तेचे प्रदर्शन माडता आले तर कोण नाकारील * कारण कमलाबाईना विदुषी होण्याची हौस होती व एकाद्या रविवारी ज्ञानप्रका्यात फोटो येण्याची महत्त्वाकाक्षा होती शिवाय बदली झाल्यावर सर्वांनी फीस्ट द्यावी असा “आतला आवाज सागत होता कमलाबाईची महत्त्वाकाक्षा हिटलर, मुसोलिनी, किवा स्टॅलिन याच्या तोडीची होती विमाएजट ज्याप्रमाणे या परमेदवराच्या सृष्टीतील प्रत्येक मानव आपली “केस' आहे असे गृहीत धरून चालतो, आणि सवं दुनियेचा विमा उतरवू ( मग त्याच्या पॉलिसी स्वर्गात देण्याची सोय केली आहे असे सागायला देखील तो कमी करणार नाही ) अशा जगावर उपकार करण्याच्या प्रेरणेने तो काम करीत असतो कोणाही माणसाला काळ-वेळ-स्थळ याच्याकडे दु क्ष करून तो पछाडतो, त्याप्रमाणे कमलाबाई उमलपुरातल्या आबाल- वद्धाना साक्षर करण्याच्या स्तुत्य उपक्रमापाठीमागे लागल्या होत्या ध्येय वाईट नव्हते, पण मार्ग बिकट होता कारण, कमलाबाईच्या यजमानाच्या हाताखाली जे तीन कारकून होते त्याच्या अडीच बायका, [एक $ श्ाहाणी किंवा 1॥81-7180 होती, ] दोन झाड्वाल्या व स्वत च्या दोन लहरी मली इतक्या प्रचड (?) समाजाला त्याना ज्ञानामृत पाजावयाचे होते, त्याना विठ्ठान्‌ करावयाचे होते पण प्रहन होता त्या अर्धवट बाईचा उगीच कशाला एकाद्याला नावे ठेवा या दृष्टीने म्हणायचे म्हणूनच त्या बाईला अर्धवट म्हणायचे, नाही तर स्पष्ट दषाराच द्यायचा झाला तर तिच्या बुद्धीने शहाणपणाक्ली सपूर्ण असहकार केला होता कमलाबाईनी तिच्या नवऱ्याकडे तिला पाठविण्याविषयी खाजगी फर्मान काढले काय करतो बिचारा. त्याच्यापुढे पेचप्रसग निर्माण झाला खऱ्या परिस्थितीची घोषणा करावी तर ते अगलट येणार, न करावी तर एकदम गभीर परिस्थिति निर्माण होणार त्याने कमलाबाईना सवं परिस्थिति समजावून सागितली. यण कमलाबाई थोड्या अनुयायावर पुढारी झाल्या होत्या त्यामुळे स्वाभा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now