काळांतीळ निवडक निबंध ६ | Kaalaantil Nivadak Nibandh 6

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantil Nivadak Nibandh 6 by शिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Author :

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) टाकली असती ह्याची कल्पना तरी करणें शकय आहे काय? असा प्रन त्यांनी विचारला आहे. काँग्रेसमध्यें पुढारी नाहींत, त्यामुळे काँग्रेसचे काम होत नाहीं. अशी १९०३-१९०४ सालीं तक्रार होती. न्यायमूर्ति रानडे हे जर हश्रूमसाहेबानतर काँग्रेसची गादी सांभाळतील तर काँग्रेस कार्यप्रवण होईल अशी अनेकांची कल्पना, न्यायमू्ति रानडयांबद्दल व त्यांच्या निमित्ताने सरकारी नोकर वर्गावर शिवरामपंतांनीं फारच जबर कोरडे ओढले आहेत. *न्यायमूर्ति रानड््यांसारख गृहस्थदेखील हायकोर्टातील जज्जाच्या पगाराच्या पाशांत ग्रुतून स्वदेशहित साधण्याच्या हेतूनें केटेला निदचय आणि दिलेलीं आश्वासने विसरून जातात, इतकीं जेथं धनलोलुपता भरली आहे तेथोल देशांतील लोकांना चांगले पुढारी मिळत नाहींत आणि तेथ सरकारला मात्र चांगले नोकर मिळतात ह्याबद्दल कोणाला आक्ष्चये वाटण्याचें कारण नाहीं. . .. . हा इंग्रजांच्या रुपयाचा लोभ फार दुधर आहे. त्यांनीं भारून दिलेला रुपया ज्याच्या हातांत पडला, त्याचा हात खऱ्या स्वदेशहिताच्या कामीं मोडलाच म्हणून समजावे, अशा प्रकारचे रुपये ज्यांच्या पोटांत शिरले ते लोकांचें पुढारी काय होणार १ आणि व्यांच्या- पासून काँग्रेससारख्या सस्थांचें काय हित होणार १” अश्या या पुढारीपणाखालीं काँग्रेसला सरकारांत मान मिळत चालला आहे असं शिवरामपंत * आनंदाची खबर. तिबेट आपल्यासारखे होत आहे. ? या लेखांत म्हणतात. वास्तविक काँग्रसची ही थट्टा आहे. ही थट्टा परांजपे यांनीं इतक्या ब्रेमाटूमपणानें केली आहे कीं, काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाजने खालींच माना घालाव्या. * वायव्येकडील सरहद्दीकडे जाऊं नका, अस काँग्रेस म्हणते आहे ना १ तर तिकडे जावयाचे नाहीं, अशा बारकाईने आणि कसोशीने सरकार कॉंग्रेसचे म्हणणें ऐकत आहे ! आणि हा काँग्रेसने मिळविलेला विजय कांहीं लहानसहान आहे, असं नव्हे ! ' शिवरामपतांचा राग काँग्रेसवर आहे, पण व्याहिपेक्षां जास्त राग सामाजिक परिषदेवर आहे. तो राग त्यांनीं इतक्या उपरोधाने व्ययत केला आहे कां, त्यांच्या लिखाणाची बरोबरी करणारा एकही लेखक सांपडणा[र नाहीं, * सग- ळेच नरसू ? हा त्यांचा लेख, तर्सच “स्वयंवर व संकुल यद्ध ? या लेखांतील कोकीळाबाईचें लग्न, आणि तिबेटसंबंधींचा हेख यांत त्यांनीं सामाजिक सुधारकांची उडवलेली रेवडी ही वाझ्मयांत चिरकाल राहील. ह्या लेखांतील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now