पुण्य श्लोक छत्रपति शिवाजी ३ | Punyashlok Chhatrapati Shivaaji 3

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
29 MB
                  Total Pages : 
416
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about बाळशास्त्री हरदास - Baalshastri Hardas
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(११)
लढाई व मोगलांचा पराभव, दिलेरखान पळून गेला; मुल्हेरही
मराठयांनी जिकले. शिवाजीच्या बदोबस्तासाठी मोगलांची
विजापरकरांकडे मदतीची याचना; महाराजांची जव्हारवर
स्वारी; जव्हार व रामनगर जिंकले. उघड्या मदानी लढ्यांत
मराठी सँन्याने मोगली संन्यास संत्र पराभूत केलें.
प्रकरण अकरावे - स्वराज्याची स्थापना २१२-२३२
आदिलशहाचा मृत्यु; नंतरच्या राजकारणात झालेला
गोंधळ; बहलोलखान विरुद्ध खवासखान; याच वेळीं महा-
राजांच्या सं न्याने विजापूरकरांचा पन्हाळा घेतला; प्रतापरावाने
बहुलोलखानाचा पराभव केला पण त्यास जीवदान दिलें;
महाराजानी प्रतापरावांना जाब विचारला. पुढं बहलोल-
खानावर केलेल्या हल्ल्यांत प्रतापरावाचा मृत्यु; बहुलोल-
खानाच्या संपगांवावर मराठ्याची स्वारी, दीड लक्षांची
लूट; जंजिऱ्याच्या सिद्दीचा पराभव; राजापूर व वेंगुर्ला
जिंकून घेतलीं; मराठी राज्याचा विस्तार. राज्याची व सेना-
दळांची व्यवस्था; गडकोट यांची मजबुती; स्वराज्य स्थापन
झालें.
ग्रकरण बारावें - राज्याभिषिकाची आवश्यकता  २३३-२५५
स्वराज्य स्थापन झाले तरी त्यास घटनात्मक स्थिरता
नव्हती म्हणून निर्माण झालेले वेगवेगळे प्रहन. बंडखोर व
लटारू हें स्वरूप पालटावयास अभिषिक्त शासनाची गरज;
त्याशिवाय लोकांची शासनसंस्थेवर निष्ठा कशी बसणार ?
इतर मराठे सरदार व इतर शाह्या यांजकडून स्वतंत्र राजकते
म्हणून मान्यतेची आवहयकता; बंद्रे व डॉ. बाळकृष्ण यांनी
या परिस्थितीचे केलेले विवेचन; स्वतंत्र सिहासन स्थापन
करून राज्याभिषेक करून घेण्यानेच सवं प्रश्न सुटतील असा
सर्वांचा अभिप्राय; राज्याभिषकाबराबतच्या अडचणी; ब्राह्म-
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...