मंगळ साहित्य | Mangal Saahitya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mangal Saahitya  by अमरेन्द्र गाडगीळ - Amarendra Gadgil

More Information About Author :

No Information available about अमरेन्द्र गाडगीळ - Amarendra Gadgil

Add Infomation AboutAmarendra Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विसाच्या झतक्यांतील गेल्या पंचेचाळीस वर्षीत मराठी भाषेची प्रगाते फार जलदींनें झालली आहे. तिला अनेक शाखोपशाखा फुटल्या आहेत आणि मोठमोठाल्या विचारवंत साहित्यिकांनी आपलें विचार-धन तिच्या वाडूमयांत प्रकट केले आहे. शोध करून पाहिलें असतां, अगदीं नवे असें बेताचंच भेटतं. हा न्याय आपल्याच भाषेला लागू. आहे, असें नाहीं. अँ पूर्वी कोणाला सुचले नव्हते, जँ वाचल्याबरोबर एका नव्या वस्तूची गांठ पडली म्हणून वाचकाच्या मनाला मोठें आल्हादिकारक आंदोलन मिळावं आणि ज्याच्या योगानं देशांतील बरिचारप्रगतीला विशेष प्रकारचें वळणहि मिळावें, तेंच काय ते नवीन या सला पाच झालेलें असतं. गेल्या पंचेचाळीस वर्षात मराठी भार्षेत अशासारखे नवीम कोणचें झालें, याचा तपास करून पाहिला, तर माझ्या मतानं जी उत्तरे मिळतात, तीं मी पुढील लेखांत सांगितलेलीं आहेत. माझ्या वाचनाचा पला कचि-विकलत्वासुळें असावा तितका मोठा नाही आणि म्हणून कांहीं नव्या मेष्टी माझ्या या गणनेंतून वगळलेल्या दिसतील; पण त्या मी मुद्दाम वगळलेल्या नाहींत; मला त्यांची माहिती नाहीं, इतकेंच काय त. लोकमान्यांचे ' गीतारहस्य ' हिंदुस्थानांतील विचार-धनांत या काळखंडांत महाराष्ट्र भाषनं, घातल । अगदीं ठळक भर म्हणजे कै० लोकमान्य टिळक यांनीं प्रतिपादिलेला गीतेंतील कर्मयोगाचा सिद्धांत, ही हाय. गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय कमेयोग आहे, हं मत टिळकांनी आपल्या * गीतारहस्यां 'त मोठ्या चतुराईनें, विद्वत्तेन, आणि आग्रहानें प्रतिपादिले आहे. गीतेंत ज्ञानयोग सांगितलेला आहे किंवा भक्तियोग सांगितलेला आहे, हीं मत आपल्याला माहीत होतीच; परंतु श्रीकृष्णाने या दोनहि योगांचा प्रपंच भगवद्वीलेत केलेला असला, तरी त्याचें मुख्य प्रांतिपादन कर्मयोगाचचें आहे, हें मत आपल्या * गीतारहस्यां 'त टिळकांनी नाना प्रकाराने पिद्ध केलेलें आहे. दच मडू्ग ल




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now