नाशिकचीं द्राक्षें | Naashikachiin Draaqsen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naashikachiin Draaqsen by रामकृष्ण नारायण - Ramkrishn Narayan

More Information About Author :

No Information available about रामकृष्ण नारायण - Ramkrishn Narayan

Add Infomation AboutRamkrishn Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बच क पिलर षी भिल चिली. आभा च अचि, चि. ऑप. रीप, आ री पसन च पिळी /िप. अनन. अ प. शा कन अभि चिवट पिक ळी अ की न. आ की प्र्न टी चि. कीच. आ वी ची री ना सी ची र चिनी गणप, किन सि हदी तक्रार करात्री हें अ'श्वयजनक आहे. तथापि कोणीहि हा प्रश्न न टाळत त्याची संपूर्णपणें चर्चा करणें जरूर आहे. अहिंथेची टर उडविणारे लोक जेव्हां अमुक हिंसा आहे, अमुक कृत्याने अदिंसा नाहींशी होते असें कृत्रिम गाीर्यांने प्रतिगदूं॑ लागतात तेव्हा मात्र हसूच येतें पण तें बराजूडा ठेवलें तरी त्याच्या म्हणण्यांत तथ्य आहे काय याचा विचार होगी अगत्याचें आहे. अथात्‌ खुद्द गावीच त्याचें चागलें उत्तर देऊं शकतील, पण मला मात्र असे वाटते कीं, राजकारणात अगर कोणत्याहि क्षेत्रांत आपल्या मताच्या प्रभावार्थ साघारणतः जीं साधनें वापरली जातात, त्या सदीपेक्षां आत्मशुद्धीचा हा उपवासाचा उपाय किती तरी क्रेष्ट आहे. अर्थ,त्‌ एवढेंच म्हटल्याने त्याचें भ्रेष्टत्य निरपवाद सिद्ध होऊं हाकत नाहीं ईं मी ज्ञाणतों, जळगावचे श्री. देवकीनंदन म्हणाले कीं, * या बरा्रतींत आपण खुद्द गांधीच्या तत्त्वज्ञानाकडे पाहिळे पाहिजे. म्हणजे त्यांच्या उप वाकाबद्दल मत बनवात्रशाचे त सा्धींच्या दृष्टीने विचार करून मगच बनवा- वयास पाहिजे, ? महात्मा गांधींच्या मते राजकारण हा मानवी जीवनांतील अगदीं सरर्स्वी वेगळा एथकू असा कारी विभाग नव्हे, मनुष्याचें सर्व अऔवनच आध्यात्मिक ( 5171081) आहे, तेव्हा राजकारणांत अध्यात्माला सेडून जगता येईल ह म्हणणें चूक आदे. राजकारगास[रख्या विषयंत अध्यात्म घुसडावें लागत नाहीं, तें स्यात अगभूतच आहे. फक्त तें त्यांतून ओळखून काढन विशुद्ध स्वरूपात जगापुर्ढे मांडण्याचें काम गानी केळे आहे. अर्सें असल्यामुळं राजकारण व अध्यात्म ( 5911(0811571 ) यांची आपण करते तशी फारकत गांबी करीत नाहींत, आणि अर्थ झालें म्हणजे उपबासासारख्या आत्मधुद्धीच्या मार्गांचा अवर्लब करणें चूक ठरत नाहीं अर्थात्‌ गुंतागुंतीच्या ब महस्त्राच्या शखत्माचा ज्याप्रमाणें एखाद्या तज्ज्ञानेच उपयोग करात्रयांचा असतो त्याप्रमा्गरेचे आत्मशुद्धीच्या व आत्मह्ल्शाच्या मार्गांचा उपश्रोग त्यातील मुरब्बी माणसाच करावशास पाहिजे आणि राजकारगांत आरणास इव ते घडून यार्वे यासाठी सामान्यतः आपण कोणया उपाशाचा अवलंब करती १ आपल्या मताचा अगर पक्षाचा विजय घटून यावा म्हणून कोणत्यादि सूक्तायूक्त उपाम्रांचा अवलंब करण्यांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now