श्रीधर : चरित्र आणि काव्य विवेचन | Shriidhar Charitr Aani Kaavya Vivechan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shriidhar Charitr Aani Kaavya Vivechan by चिंतामण नीलकंठ जोशी - Chintaman Neelkanth Joshi

More Information About Author :

No Information available about चिंतामण नीलकंठ जोशी - Chintaman Neelkanth Joshi

Add Infomation AboutChintaman Neelkanth Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रीधर-चरित्र निवेदन शहराच्या मध्यवस्तींत सरकारकडून जागा मिळविली व इमारतीकरिता देणगीचद्दी आश्वासन मिळविले. नन्तर घरोघर हिडून इमारतीकरिता निधि जमा केला व इमारतीचा कोनशिला-समारम्भदही घडवून आणला* आ. स त कपि वरील तीन परिच्छेदात निदर्शिलिल कार्य य॒शस्वा रीतीने पार पाडण्यासाठी त्याना हेद्राबा्देतील कांहीं प्रमुख सरकारी अधिकाऱ्याचीही विशेषतः कार्यकारी मडळाचे अ'यक्ष सर अकबर हैदरी, शिक्षणमत्री नवाच महेदियार जग बहादर व उर्स्मानया विद्यापीठाचे उपकुलगुरु नवात्र अली यारजग बहादूर याची सहानुभाते आणि मदत भिळाली. ती. काकाचे बालपण गरिबीत गेले व॒अल्पवयातच त्याना जीवन- कलहात पडावे लागले. आयुष्यात त्याना नाना प्रकारचे सुखदुःखाचे प्रसग अनुभवावे लागले. त्यापासून बोध घेऊन त्यानी व्यवहारचातुय व कणखरपणा हे गुण सपादन केले, आणि आपली मर्व कर्तव्ये उत्तम रीतीने पार पाडलीं. प्रस्तुत निवेदनाच्या प्रारमीं जी रामदासाची उक्ति दिली आहे * केल्याने होत आहे रे * ती त्यानीं आपल्या मनात पूर्णपणें ठसवून त्याप्रमाणे वागणे हे त्याचे ब्रीद होते, व ते आम्हा सवस तोच उपदे करीत एखादे काम अगावर घेतल्यावर ते धडाडीने पार पाडीपर्यंत ते स्वस्थ बसत नसत ते बुद्धिवादि होते तरी सध्या, गणपति, अथवंशी्षी द कर्मे रोज करीत असत. लहान वयापासून योग्य व्यायाम व मिताहार याची त्याना संवय लागली होती. त्यामुळे त्याची प्रकृति बहुधा निकोप असे. (याच्या आयुष्यातील मोठे दुखणं म्हणजे शेवटचेच होग्र. त्याना तोडात कॅन्सर झाला होता व त्याचे निदान डॉक्टरास बऱ्याच उशीरा झालें. या दुखण्यात त्याना फार यातना झाल्या. तथापि त्या अत्यन्त आये टे अय




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now