काळांतीळ निवडक निबंध 9 | Kaalaantiila Nivadak Nibandh 9

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiila Nivadak Nibandh 9 by रा. श्री. जोग - Ra. Sri. Jogशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

No Information available about रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

Add Infomation AboutRa. Sri. Jog

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) लटणे, व त्याच्या द्रव्याचें अपहरण करणें. तें त्यांनीं केले नाही तरच वर्ण- व्यवस्था बिघडेल, धम्मतत्त्वे व राज्यहरणतत्त्वे यांचा संबध नाहीं. अर्जुन वेडाच्या भरात कांह्दी घमतत्त्वे बरळला, त्याच्या विचारसरणीला भगवंतांनी ठ्लेब्य म्हटॅलें तें अगदीं बरोबर होतें. अर्जुन ज॑ म्हणाला कीं, यःकश्वित्‌ एथ्वीसाठीं मी मनुष्यबवध करणार नाहीं, त्यामुळें या. अतिदयय सन्माननीय पृथ्वीचा अपमान झाला आहे. भोग हे युद्धामुळें सघिरप्रदिग्य होतील असें जॅ तो म्हणाला त्यांतहि अर्थ नाहीं. रक्ताचे डाग पाण्यानें, व फार झालें तर साबण लावून धुतले जातात, अर्वार्चान धर्मशास्त्राप्रमा्णे एकच मनुष्य मारला तर खून होईल, पण लढाईमध्ये अनेक मारले तरी दोष नादी. साम्राज्य ह्या देव, कोणताहि न्याय किंवा अन्याय करून त्या साम्राज्याचा प्रसार करणें हवे पुण्य आणि इतरांनी स्वदेशभत्तीने प्रेरित होऊन स्देशाच्या संरक्षणासाठी त्याच्या आड येणे ह पाप अशी आजकालची स्थिति आहे. या सुराम्थ्ये अथपासून इति- पर्यंत लिहलेला हा लेख मराठीमधील उपरोध-वाच्ययाचा एक उत्तम नमुना ठरण्याजोगा आहे. हिंदुस्थानचे दारिद्य हा उपरोधानें लिहलेल्या आणखी एका निबंधाचा पिषय झाला आहे. इ. स. १८३५ सालीं सातारच्या महाराजांनी एक जाहीर- नामा काढून आपलीं शरीर तालमीने तयार राखण्याची विनंति केली होती, व ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादि साऱ्याच लोकांनीं हे लक्षांत धरावे असे म्हटलें होते. हा जाद्दीरनामा परांजपे यांच्या उपरोधप्रियतेस चालना मिळण्यास पुरेसा झाला, त्यांनी अशक्तपणापासून होणाऱ्या फायद्याचे वर्णन केले व इंग्रज लोक आप- ल्यास अशक्त होण्यास उपाशीपोटी राहण्यास कलें साहाय्य करीत आहेत त सांगितलें, जगांत कांहीं लोक गरीब राहिल्याखेरीज दयेला आणि दानाला अवसर्च नाही, हिंदुस्थानाला इंग्रजांनी गरीब करून सोडलें आहे. श्रीमंत लोकांसही गरीब बनवून भिक्षा मागण्याचा हक्क मिळवून दिला आहे, व दर- वर्षी ते एक सभा भरवून आपला भिक्षा मागण्याचा हक्क शाबीत करीत अस- तात. आरंभ सरळपर्ण करून शेवट उपसेघांत करण्यांत आलेला हा निबंधंहि या खंडांतील उपरोधिक लेखनांतच समाविष्ट होण्याजोगा आहे. आणखी दोन निबघांतहि परांजपे यांचे लेखन उपरोघाचे आहे. * हिंदुस्थान मात्र अजून तसाच आहे ? या निबंधांत माळी व बाग यांच रूपक घेऊन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now