कालान्तील निवडक निबंध भाग - ५ | Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaaga 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaaga 5 by न. र. फाटक - N. R. Fatakशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

न. र. फाटक - N. R. Fatak

No Information available about न. र. फाटक - N. R. Fatak

Add Infomation About. . N. R. Fatak

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“(११) दिसतील. या संग्रहांतही अशा कथा अहित. 'टायरोल', 'पिकाची पाहणी? असे एकंदर आठ लेख य॒रोपांतील स्वातंत्र्याचा इतिहास निवेदून करणारे आहेत. हा 'इतिहास कशाकरितां चोखाळला, या प्रश्नाचं उत्तर हया लेखांच्या उपसंहारांत सांठविलेलें आहे. या शेवटच्या लेखांत स्वातंच्र्यप्राततीच्या तयारीचा तपशील दिलेला असून हत्याचा रोख हिंदी जनतेवर असल्याचे कळण्याला उशीर लागत नाहीं चक्रनेमिकरमानुसार जेव्हां हिंदुस्थानावर क्रांतीची लाट येईल तेव्हां हा देश तिच्या स्वागताला सादर पाहिज. या सूचनेनंतर शिक्षण, शस्र, युद्धनेपुण्य निसर्गाचे अनुकूलत्व आणि जनतेचे ऐक्य या गोष्टींचे विवेचन केलें आहे. राज्यक्रांतीच्या कामीं * शिक्षण त शस्त्रं या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ? ... ... “ स्वतंत्रतेबद्दलची प्रीति ह सगळ्या शिक्षणाचे पर्यवसान ह्योय. ( थ्रेथे * सा विद्या या विस्ुक्‍तये ? ह म. गांधींनी गुजरात विद्यापीठाकरितां निवडलेले ब्रिरुद्‌ स्मरणें अपरिहार्य आहे.) पुष्कळ पुस्तक वाचणे म्हणजे शिक्षण नव्हे. शाळेच्या, कॉलेजच्या किंवा परीक्षेच्या हॉलच्या पायऱ्या झिजविण हं शिक्षण नव्हे. स्वतंत्रतेची लालसा उत्पन्न करील ते शिक्षण) या व्याख्येप्रमाणे ज्यांना शिक्षण मिळालें त्यांना शस्त्र संपादून करतां येतात; पुष्कळदां शेजारची राष्ट्र चोरून शस्रांची मदत करतात. शब्रांचा प्रश्न निकालांत निषाल्यावर लढायचें कसें या प्रश्नाचा विचार कराव! लागतो. थुद्ध, पराक्रम, शौर्य, याविषयीं अण्णासाहेबांनी केलेली मीमांसा तत्कालीन युयुत्सु देशभक्तांना आशावादाची वाटली यांत आश्चर्य नाहीं. शिक्षण. शख्रॅं, निसगाची अनुकूलता या साऱ्या गोष्टी लोकांची एकजट नसेल तर सपशेल वायां जातात हा या लेखमाळेच्या उपसंहाराचा शेवटचा भाग आहे; व यांतूनच हिंदी इतिहासा ची पाहणी करून अण्णाम्राहेबांना *मनोराज्य? करावेसे वाटलें. या “मनोराज्या च चित्र प्रारंभीं कवित्वशाके खर्चन रेखाटले असले तरी पुढचा सगळा भाग हिंदी राजांच्या फाटाफुटीनें देशावर ओढवलेल्या संकटांच्या वर्णनानें व्यापळेला आहे. [हदुुस्थानांत एकज्ुर्टीच्या जोरावर निर्माण होणाऱ्या स्वातंत्र्याचे चित्र आरंभी रेखादून असें मनोहर भवितन्य साधण्याचा इशारा त्या लेखाच्या रोवटीं आजच्या दैन्याची व्याजस्तुति कां यांवी हें समजत नाहीं. कदाचित्‌ बर्तमान काळाची शोचनीयता ठसठशीतपणानें लोकांच्या डोळ्यांवर घालावी हा उद्देश असेल किंबा स्वभावसुलभ वक्रोक्तीच्या संवरयीनें अनावर उचल खाहयाचा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now