महाराष्ट्रीय ज्ञानकोश पुरवणीखंड १ | Maharashtriya Gyankosh Purvani Khand 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharashtriya Gyankosh Purvani Khand 1 by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ महाराष्ट्रीय शानकोर-हिडुस्थानर्यड- च एक लक्ष सामान्य छोऱासमधाचे अहेत. यायखून । पडून पिपर्यस्त रूप प्ायढेळा असा तो बीरगीताची महामारत किली मोठें असाय यासवधीची प्राचीनाची | अयशेप आहे. अशी आपली योग्य समजूत करन त्याने समजून व्यक्त होते. “शतसाहलीसीहता' म्हणजे एक टक्ष | आपल्या कामास म्हणज प्राचीन भारतीयाच्या वाब्य कतरिताचा सम्रह असेंटि त्यास नात आहे. महाभारत एकच । कर्दूवाच्या अभ्यासास आरंभ केग्र. दुरुरती होऊन प्रय आहे. असें. श्रद्धायानाचे जरी[ ठाम मन असलं तरी पूर्वीचा छहान मथ हळूहळू वाढत जाऊन त्यास हल्लीचे स्वरूप प्राप्त झाले याची जाणीय प्राचीनाना होतो, हं बरी निरनिराळ्या नरियानावरून स्पष्ट हते. ढोकाना महाभारताचे महत्त किती वाटतें हें महाभार- ताच्या प्रस्तातरनत फारच आतिक्षयोत्तीनें सागितळेळे अहे. परतु वार्मठ ळोकाप्रमा्णे महाभारताचा त्रिचार न यारिता चिक्िसिक दर्टर्ने त्याचा जे होफ़ ग्रिचार करितात त्याना त्या ग्रयात फोणत्याहि प्रकारचें बीदान्य आढळून थत नाहीं; तो प्रथ एकाच मनुष्यानं लिहिला असातरा असे वाटत नाही; इतप्रेच नव्हे तर तो ग्रथ कोणी हुशार मनुष्याने रचिला असाया असेंहि बाटत नाही असे तिंटरनिदझ म्हणते. महाभारत हें एक प्रचड बाइमय आहे. त्यातील त्रिरोधात्मक त्ते काव्यामध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न कोणीहि सुज्ञ मनु- व्यान केळ नाही; 4 तस शक्‍यहि झाले नसतें. काव्याचा गि नाहीं अशा काही धर्मशालज्ञानी, टीकाकारानीं य अडाणी छेखकांनीं निरनिराळ्या दात- कात डिहिलेळे भिक भिन्न काव्य गोळा करून त्याची हदी त्रिसंगतपणें माडणी केला अहे. या प्राचीन काठच्या प्रचड साव्यात हल्लींच्या विद्वान ळोकाना अस्सल प्रतीच्या काब्याचा त्रशच भाग सापडळा आहे, स्पात चिरस्थाया व अमूह्य काब्यकळा य अगाध ज्ञान द्सरनि येत. महाभारत हा एकच प्रथ आहे; असें नसून तें एक म्रथभाडार आहे. यामुळे प्राचीनाच्या हृदयात अत्यत गूढ त्रिचाराची कल्पना येण्यास तें फार्‌ सोईचे आहे. महाभारत व त्याचे अनेक भाग यामध्ये अस- हेल्या त्रिपयाचे जें खाली निरीक्षण केलें आहे, त्यायरून हो गोष्ट दाखविता येईल. महाभारताचे सुर्य कथानक.-- १८४६ साही एक पुस्तक प्रसिद्ध करून महाभारताच्या स्वरूपाचे चिनि- स्सापूर्येक ज्ञान जर्मनींताळ काब्यव्यासगी त्येकाना सम- जबून देण्याचा मोठा प्रयत्न अंडाल्फ हाल्ट्झमन याने केठा. तेव्हापासून यूरोपमध्ये याच्या पद्धतशीर अभ्यासास | ) विर्य झलिल्या या प्रथायरन प्राचीन काळचे मूळ वीरकान्य तयार करण्यास आपण समर्थ आहोंत असा त्यास मोठा आत्मत्रिश्रास होता. बारी भाग गाळून यमन, काहीं भागाची छाटाळाट करून य याही भागात फर्यदळ करून, हिंदु लोकाचे वारकाव्य आपण जमन भाषेत आणिलें असे त्याम बाटळे; अस्तिलात असलेल्या जुन्या प्रथाच्या दाब्द्हा भाषातरापेक्षा प्राचीम सूत अ महाभारत गाऊन दाखयीत असत त्या प्रत्यक्ष महाभारताची कल्पना या आपण तयार केलेल्या प्रथापरून अधिक चागल्या प्रकार होईल असेंहि त्याम वाटळें. बुद्विप्रमाय व काऱ्यमय कल्पना याच्या जारायर हाल्ट्झमन यानें पुष्कळ वेळा खऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत, परतु मूळ सस्टत ्रथाला सोडून काहीं गोष्टी अद्या लिहिल्या आहेत की त्यायरून त्यानें महाभारताचे यथातथ्य दिग्दरीन केडें नसून, त्याच्या मनाप्रमाणे बटेल तझी त्यानें त्याची माडणी केलीं आहे. असेंच म्हणा लागते. ह्यानें अशक्य अशा अनेक गोष्टा डिहिल्या अहित. तथापि, महाभारताच्या प्रचड गीतसमृहामधून, कीरय- पाडयाच्या' छढाईचा वृत्तान्त ह्य जो झुख्य भाग तो निव- इन काढणें बरेंच सोपें आहे; प्रत्यक्ष बीरकाब्याचा हाच (लढाईचा इत्तान्त) त्रिपय आहे. पुढील संक्षिप्त कथाभागात ही गोष्ट स्पष्ट केली जाईल. मुख्य नायकाचा ज्यात सबध अहि अशा काही महत्त्वाच्या उपक्रथासह महायुद्धाची कधी हकिगत आपण लक्षात घेऊ, मूळ चारकाव्यासंत्रधाच्या झाकास्पद काल्पनिक तरिधानाचा बिचार न करिता व मुख्य कथानकाीं सत्य नसळेळी प्रत्येक गो£ प्रथमत छक्षात न घेता, हली उपलब्ध असळेल्या महाभारत प्रथाचा आपण विचार करु. प्राचीनकालीं भरतमूमीमध्ये कुरकुछयशी शतलु राजा राज्य करीत होता. या द्ातनूस मानवदेहधारी श्रीगगे- पासून भीप्म नावाचा मुलगा झाल्य होता, व तो अनेक वारिचित गुणानीं युक्त असून युयराज म्हणून ठरहा गेळ्य होता. तथापि एक्रे दिवशी शतनूहा फोळयाची प्रारम झाला असें म्हणता येईल. महाभारत हें केवळ | मुल्गी सत्यदती ही दृष्टीस पडळी, तिच्यायर तो आसक्त बीरकाव्य नाहीं, तर्‌ प्राचीन वीरगीतात अनेक प्रकारे दुरुस्ती होऊन व त्या गीतात अनेक प्रकारची भर झाल्य आणि तिच्यासाठीं त्यानें मागणी घातली. सृत्य- बतीचा बाप ह्या कोळ्याचा राजा होता. त्यानें सत्ययरतींच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now