व्यक्ति स्वातंत्र्याचा विकास ३ | Vyaktisvaatantryaachaa Vikaas 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vyaktisvaatantryaachaa Vikaas 3 by माणिक पद्म्न्ना मंगुडकर - Manik Padmnna Mangudakar

More Information About Author :

No Information available about माणिक पद्म्न्ना मंगुडकर - Manik Padmnna Mangudakar

Add Infomation AboutManik Padmnna Mangudakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे व्यक्तिस्वातंत्र्याचा विकास आका कनक आश्वासन दिले. सृाश्टिशास्त्रज्ञाने मानवाची स्वातंत्र्यतृष्णा द्ामविण्याचें महनीय कार्य केलें आहे. सा्टिशास्त्रज्ञांप्रमाणे समाजशास्त्रज्ञांनी देखील मानवाचें स्वातंत्र्याचे स्वप्न- साकार करण्यासाठी अहर्निश धडपड केली आहे. त्याच्या सर्व हालचाली मध्ये हे स्वच्छ प्रतिबिंबित झाले आहे. मानवाने अगदी प्राचीनकालापासून राज्यसंस्था, लग्नसंस्था, कुटुंबसंस्था इ० विविध समाजसंस्था निर्माण केल्या. त्याने निमाण केलेल्या या संस्था- मुळें त्याचा अव्यवस्था, गोांघळ यांच्यापासून बचाव झाला आणि त्याला मयादित अथाने स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्याचबरोबर त्याच्यावर त्यानें निर्मिलेल्या समाजसंस्थाचीं बंधने पट्टं लागली. त्यामुळें त्याचे स्वातत्र्य संकुचित झालें. या संस्थांपासून जास्तीत जास्त बंधमुक्त व्हावे म्हणून त्याची धडपड सुरूं झाली. प्राचीन, मध्य आणि अवाचीन युगांत समाजद्यास्त्रामध्ये विविध सिद्धान्त आणि विचारप्रणाल्या पुढ आल्या. राज्यद्यास्त्रामध्ये अरा- ज्यवादी, व्यक्तेवादी आदवादी, साम्यवादी इ० विचारशाखा जन्माला आल्या. नाना प्रकारच्या राज्यवटना त्याने द्योधून काढल्या. या त्याच्या सर्व वेचारिक झगड्यामागे माणसाची स्वातंत्र्याची आकांक्षा होती. या झगड्याप्रमाणे समाजव्यवस्थेत सोठमोठ्या चळवळी आणि स्थित्यंतर झाली. मध्ययुगांत युरोपमध्ये नवजीवनाची आणि सुधारणेची चळवळ झाली. १७-१८ व्या शतकांत तेथे ओद्योगिक क्रांति झाली. त्याचप्रमाणे इ. स. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये मोठी राज्यक्रांति झाली. या आद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणे इग्लंडमध्ये रक्तश्रून्य राज्यक्रांति, अमेरिकेमधील स्वातंत्र्ययुद्ध, रशिय[मध्ये साम्यवादी क्राति झाली. या सर्व प्रचंड स्थित्यंतरामागे मानवाची स्वातत्र्यलालसा ही प्रामुख्याने काय करीत होती. त्याच्या स्वातंत्र्यावर बंधने पडत आहेत असे त्याला वाटले की तो बधमुक्त होण्यासाठीं नव्या जीवननिष्ठा शोधूं लागतो किंवा समाजव्यवर्स्थत आमूलाग्र बदल करू इच्छितो. या दृष्टीनें मानवाचा हा इतिहास त्याच्या स्वातंत्र्याकांक्षेचा इतिहास आहे अरे म्हणायला कांहीच हरकत नाही. निसर्गशास्त्रञ्ञ आणि समाजदशास्त्रज्ञ यांच्याप्रमाणे घमशास्त्र्ञ देखील विशिष्ट अर्थानें स्वातंत्र्याचे उपासक आहेत. म्हणजे मानवाचा नुसता




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now