साहित्य - संग्रह ३ | Saahitya Sangrah 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saahitya Sangrah 3 by शिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Author :

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(३) कीं त्याच्यावर कोणाचा दांत नाहीं असें नाहींच--अगदीं एकमेकांचा एक- मेकांवर सुद्धां ! केळकरांर्चं परांजप्यांशी पटत नाहीं तर राजवड्यांचे कोणाशींच जमत नाहीं; असं सर्वांचे नागफणी स्वभाव ! कर्नाटकांतट्या चळवळीचा रोख विद्दोषतः चित्पावनांवरच होता असें त्या वेळीं प्रसिद्ध झालेल्या शिवराळ चोपडयांवरून दिसून येते. अशांतलेच एक म्हणजे शिवरामपंत हे या समे- लनाल्ा अव्यक्ष लाभले होते; एवढेच कीं त्यांचें निवासस्थान सदाशिव पेटत नव्हते ! त्यांची मनोवृत्ति केव्हांच फारक्षी संगतिदप्रिय नव्हती. या वेळीं मात्र त्यांनीं सर्वांबरोबर मिळून मिसळून पण कोणाच्याही आहारीं न जातां दृहीची विषवल्ली मुळांतच खुडून टाकली. असंबद्ध मुद्यांवर अवेळी सुरू झालेलें भांडण मिटणे अगर मिटवणे अशक्यप्राय असत. वादाचा विषय राजकीय व म्हणून साहित्यसमेलनाशी असंबद्ध असल्याचा निणय अध्यक्षांनी दिल्यामुळे पुष्कळ लोक त्यांच्यावर नाराज झाले; पण त्यांच्या निवा[डय़ासुळ भांडण शमले, ह कोणालाही नाकारतां येणार नाहीं, त्या वेळीं परांजप्यांचे ग्रभावी वाइमय सरकारजमा होऊन ब्ररींच वर्षं लोटलीं होतीं, त्याशीं परिचय असणाऱ्या मड- ळींची सख्या अत्यंत अल्प असली तरी महाराष्ट्रायांच्या अंतःकरणा[वर काळ- कर्त्यांची अशी पकड होती, कीं जणू त्यांध्या मागं दहा वर्षाच्या काळखंडांची दैदीप्यमान प्रभावळ झळाळत असल्याचे सर्वांना प्रत्यक्षच दिसत होते! कर्नाटकीय सुशिक्षितांचे उच्च विक्षण तोवर बव्हंशी महारा्रांतील संस्थां- मध्येंच झालेलें असल्यामुळे त्यांचीही वृत्ति अशीच होती; आणि म्हणूनच त्यांनीं शिवरामपंतांना काळीं निश्षाणें दाखवून त्यांचा अपमान केला नादीं य अवलक्षण करून घेतलें नाहीं. या नियोजित दिग्ददनाबद्दल आपल्या समा- रोपाच्या भाषणांत परांजपे म्हणाले, “ आम्हांला काळीं निद्याणे दाखवावयास अ,ग्ही काय सायमन आहे?” ज्या कर्नाटकीय देदाभवतांच्या सुदेवामुळें त्यांना तुरुगवासाच्या विपरीत परिस्थितीतही परांज'यांचा दुमिळ सहवास मिळा- वयाचें सद्‌भाग्य ल्ाघलें होते त्याच लोकांकडे कनयटिकाच्या एकीकरणाच्या निमित्तानं महारा'ट्र-साह्त्यिसमेलनाच्या विरोधाच्या चळवळीचे नेत होतें. त्यांच्याबद्दल परांजपे त्याच भाषणांत म्हणाले, “ कानडी लोकांच्या चळदळीं- बद्दल आम्हांला प्रेम वाटते. त्यांनीं आम्ही एवा ठिकाणीं काढलेल्या दिवसांचे स्मरण होऊन व्यांच्या सध्यांच्या धोरणाबद्दल आइचय वाटते, मराठीचा द्वेष




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now