महाराष्ट्रीय ज्ञानकोश २० | Maharastriya Gyankosh 20

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharastriya Gyankosh 20 by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वसिष्ठ महाराष्ट्रीय शानकोश. (च) १२४ चद्दावी नताशा यकवयवधणधच चचचा वकवा ्ाधण्नवकणचवाववचपताधणयणाणणााववनभकरकःयआ्काळणपितणणवनवमवनचडण्णकणाधसवणणाळ,वणयेणणणणणणणसलक व आ क व प स्पा टि सि क्पत्पफ्प््स््स्टि््ययाौी तिनी मेला परंतु वसई शहर त्यांच्या हातांत थोडे दिवसच राहिले. १७८० सर्च्य जवरल गाढ यार्ने इंग्रज (सैन्य घेऊन वसतईवर १२ दिवस इछा चढवला, व शहर ताव्यांत घेतल,पण १७८२ मर्ष्य साठबाईच्या तह्दाने पुन्हां मराठयांच्या ताब्यांत भाल;व ३८१८ सालीं पेशव्यांचा पराभव झाहयावर इंग्रजांच्या ताब्यांत पुन्हां आले व त ठाणे जिल्ह्यांत घालण्यांत आले. ख.१८०२ सर्ध्ये वस येथ पेशवे च इंग्रज यांच्यामर्ध्य तह झाला होता. लनुन्या वसई शहराच्या भिती व फोट अद्याप चांगले आहेत. वसिष्ठ-एक प्रसिद्ध वैदिक क्रद्रपि. हा क्रवेदांतंल पुष्कळ सक्तांचा द्रष्टा आहे. वसिष्ठ कुलाचा इतिहास ज्ञानकोश्चाच्या ३ र्‍या विभागांत (प. ४८९) दिला आहे. भसुर्न याची सप्तरषींमध्ये व दशप्रजापतामध्य ग्रणना केली आहे. बह्मदेवाच्या प्राणवायुपासूुन हा निमोण झाला अरे एका ठिकाणा म्हटले आहे. मित व वण यांनी एका येक्षतभा-” रसाच्या वेळा उशी नामक अप्सरेला पाहतांच त्यांचे रेत पतन पावलं. त्याचे कांही विंदू एका घटांत, कांही पाण्यांत व कांही जमिनीवर पडले; व॒ जमिनीवर पढलेल्या रेतापासून वसिष्ठ झाला मशी कथा पुराणांतून झाली सन तिला आधार कदग्वेदांतील एका सुक्तांत (७. ३३, ) अहे. विष्ट व विश्वाभिच या दोघांचे परस्पराशां असलेल वैर प्रप्तिद्धच भाहे. वसिष्ठ हा सुदास राजाचा पुरोहित असुन त्या नागेछाटी विश्वापेन्न घडपड करीत होता व त्यासुळे या दोघांमध्ये चैर निमोण झालं असाद, अस दिसते. पुढे महाभारत, रामायण व पुराण यांच्यामध्ये वलिष्ठट-विश्वामित्राच्या स्पर्यसंदंधी पुध्कळ गोष्टी भालल्या भाहेत. विष्णुपुराणांत दक्षाची कन्या ऊर्जा हद्दी वसिष्ठाची वायको द्दोती अस म्हटलें काहे तर भागवत पुराणांत वतिष्ठाची बायकी अर्हयती द्य अर्स तांगितले आहे. वश्िष्ठानवळ नन्द्नी नामक एक कामधेनु ह्दोती; तिच्या प्रतादाने त्याला कोणतीहि गोष्ट केव्हांहि प्राप्त होत असे अ पुराणांतरी आढळतें. विष्णुपुराणांत तो इक्ष्वाक घराण्याचाहि पुरोहित होता भर्से म्हटल आहे. वसिष्ठाच्या नांवावर एक स्मतोह्ि प्रसिद्ध भाहे. वसु --भवचु, चाळू मन्वंतरांतील पांदवे देव; दहा वेश्वेदेवांतील तिसरा; पुसकलोत्पन्न (सोमवंशी) कृति राजाचा यत्र. यासच पुढ उपरिचर असें नांव पडळ. यार्ने गिरिब्रज- तगर वसविले. याखिरीज बरेच वसु नांवाचे पुरुष होऊन गेले. अष्टवसु हे इंद्राचे अल्लुचर दिसतात. आप, घव, सोम, धरा, अनिळ, अनल, प्रभास व प्रत्यूप या आठ नेसर्गिक चसत्कारांची हॉ सगुण ख्य मानिली असावीत. रासायणांत अश्वल द्दे अदितांचे पुन म्हणन प्रानिले भाह्देत. वसुदेव--यदुकुलोत्पन्न सात्वतान्वयांत जन्मलेल्या शर राजाच्या दहा पुत्रांताल ज्येष्ठ; यास आनकडंदमि असें नांव असन, वोस ज्लिया होत्या; पेकी देवको व रोहिणी या प्रतिद्ध भाहेत. देवकीला कृष्ण व रोहिणीला बलराम हे पुत्र वहना[--एक मसलमान पिंनान्यांची बात. वऱ्ह्यड- मध्यप्रांतांत यांची सल्या सुमार ७०००० आहे. वह्दना ही नात नाच समजली गेली आहे. या लोकांत द्विंदु चालीरीती पुष्कळ आढळतात. यांच्यांत घुनकपठाणी म्हणून एक पौट- बात आहे.रायपुरांत यांच्या यु डींनां वडिलोपार्गित संपत्तीतील भावाच्या अर्घा वाटा मिळतो. स्थानांखून यांच्या पोटजाती पडल्या आहेतः सागर जिल्ह्यांत नेडारी, आणि कंदेरा अशा दोन पोटजाती आहे. या जातीत पंचायतपद्धति आहे. या लोकांची लर निका पद्धतीने काजी लोक लावितात. चित्रगुप्त माणसांची सच कृत्ये नमद करीत असतात या समजुतीच मुसलमानी ख्पांतर यांनी भापल्यत करूच घतल आहे कांद्दी लोक शेखफरीदच्या नांवाचे मुलांनां शढडी ठेवितात. कापूस पिंजण्याचा यांचा धद आतां अगदी दुढाला आहे. वहादी--इस्ठामी घमीचा एक पंथ. सहईमद इब्न अष्द उल-वह्दाव हा या पंथाचा संस्थापक होय. हा बची तसम जातींचा असुन, यार्च हर्नीफी पंथाच्या वाढ्मयाचा व कायद्याचा सुक्ष्म तऱ्हेने अभ्यास केला होता. तत्कालीन मुललक्षान लोकांची चेचीची रहाभी, व स्थां्च्यात शिरलेल्या भोळपर समजुती पाहुन त्याचे मन उद्विम झाले व त्याने कुराणांत सांगितलेल्या नियमाप्रमार्ण चालण्याचा उपदेश करण्य[स सुरवात केली. पण खुद्द त्याच्या रहात्या प्रांतांत त्यांच्या उपदेशाकडे कोणी लक्ष दिले साही; तेव्हांतो दराइय्या येथ येला. देथ महमद इच्न सय्यद हा प्रसिद्ध सरदार त्याचा भल्ठयायी झाला. सतर त्या दोघांनी मिळून आपल्या पंथाचा प्रसार फरण्यास सुरवात केळी; व सैन्याच्या जोरावर भरीद, करीम, हासा, दोवासीर इत्यादि भागांत वद्दावी पंथ स्थापन केला. महमद सय्यदच्या मरणानंतर त्याचा सुलगा अव्दहा अझीझ हा वहावी पंथाचा नायक झाला. त्याच्या अमदानीत तुर्क राजसत्ता व बह्दचीपैयाचे अचुयायी यांपध्य कलह छुखू झाले पण अझीझर्ने तुर्की सत्तेला तोंड देऊच आपल्या पंथाचा प्रसार नार[ने केला. पुढं अक्लीझचा सुछगा सींद याचे १८०३-०४ सालीं मका, मदीना वगेरे पवित्र स्थळे हस्तगत केली व तेथें वहावी पैथाची स्थापचा केली. पण थोडक्याच व्पीत इजिपच्या महेमदअही बादशहानें हॉ सवे स्थळें परत घेतली व सींदचा मुलगा अव्दष्ा यासा ठार मारले, पण अव्दछाचा मुलगा तुर्की याचे वद्दावापथाचे अघुय़ायी गोळा करून ईजि्तच्य। वाद- शहाला ताड देण्याचा प्रयत्न केला व तो थोडासा खाघ्य झाला. पण बह्दावी पथांची विशेष भरभराट झाली नाह. १८४२-७२ च्या दरम्यान वावी पयाच्या ५७ शाखा झाल्या व त्यांमर्थ्य कलाण्ती सुरू झाल्या. १८९१ साला द्वैएलच्या इत्च रथादन या सवाचा पण पराभव खून, त्यांचे सव प्रांत आपल्या ताव्यांत घेतले; व रियाद येथं इ्न सोदच्या एका वैशज[ची त्यापना केली, पण पुढे महायुद्धाच्या वेळीं या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now