भारतीय साम्राज्य | Bhartiya Samarajya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhartiya Samarajya by नारायण भवानराव पावगी - Narayan Bhavaanrav Pavagi

More Information About Author :

No Information available about नारायण भवानराव पावगी - Narayan Bhavaanrav Pavagi

Add Infomation AboutNarayan Bhavaanrav Pavagi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र भारतीय साम्राज्य. [माग त्य आियांवील ठेवण्यासारखे प्रथमच ठिकाण झटलं पठार हच म्हणजे मध्यआशियांताल उचच प्रदेश होय. पारसीकांच्या वन्‌देदाद नामक धमे आर्यांचे मृटनिवास- पुस्तकांच्या पहिल्या अध्याया- स्थान असल्याविषयीं वरून अस समजत का, [सदन कवि सत ( सिरडरिआ ) व जिहदून ( अमुड- रिआ, अथवा ऑक्षस्‌ ) ह्या नद्यांच्या उगमानमाकच्या प्रदेशांत आये छोकांची वस्ती हाती. आतां, ह्या दोन्ही नद्या पर्व तुर्केस्थानांतील डोगरांत उगम पावून वायव्य- गामी होऊन अलेच्या समुद्रास मिळतात; ही गोष्ट ' छक्षांत ठेविली ह्यणने आयेळोकांचे मूछनिवासस्थान कोणें असाव, याविषयी सहज कल्पना. करतां येईल. या ठिकाणापासन पढें काळगत्या स्थळांतर होऊन, हे आ4- लोक सरकत सरकत पवे दिशेकडे जात जात, कांही हिंदुस्थानांत उतरले, व कांहींनीं पश्चिम मागे आक्रमून यरोपखडांत ठिकठिकाणी वस्ती केली. पश्चिमेकडे जात असतां कांही आर्यांनी इराणचे राज्य स्थापिले, कांहींनी सप्रसिद्ध असे आधेन्स नामक शहर वसविछ, व काहीनी रोम शहरांत साम्राज्य केले. याच आयेकुट्ेबांतील एक शाखा स्पन दात गरा असून का सर वि* द्यूंनी तेथें खाणी खणन रोप्यशाथन क्रिया चालविली असल्याचे इतिहासप्रसिद्ध आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now