सिंहावळोकन | Sinhaavalokan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sinhaavalokan by विनोबा - Vinoba

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४२ च्या लढ्याचें सिंहावलोकन ५ तुम्ही येथे ज्याप्रमाणे राज्य करीत होतां, तस यापुढे आम्ही तुम्हांला करे देणार नाहीं. आम्ही काळे आणि वुम्ही गोरे म्हणून तुमच्या बद्दल आमच्या मनांत द्वेष नाहीं. तुम्ही खुशाल येथ रहा, पण प्रेमाने रहा. हिंदुस्थानने प्राचीन कालापासून अनेक मानव-समाज जिरविले आहेत. इंग्र हूण आले, शक आले, पारसी आले, यवन आले, मुसलमान आले, असे अनेक समाज आजपर्यंत आले व यापुढें हवि येतील. आम्हीं सवीना मुक्तद्वार ठेवले आहे. भारतमाता सवीचा स्वांकार करते. परंतु आमचें म्हणण असें कीं येथे प्रेमानें रहा. “क्विटू इंडिया?? चा अथ तुम्ही व्यक्तिशः येथून निवून जा असा नाहीं, तर यापुढ तुमच्या गमजा येर्थे चालावयाच्या नाहींत असा आहे. इथल्या लोकांना पिळून त्यांच्या जिवावर जगण्याचें ज शास्त्र तुम्ही त्रनावेलें, व ज्यांत इथल्या कांहीं लोकांना हि शिकवून तयार केलें, तें आतां यापुढें चालणार नाहीं. रामायणांत अशी एक कथा आहे कीं रामराजाच्या कारकीदीत एका ग्रहस्थाचा मुलगा अल्प वयांत वारला. त्या भेलेल्या मुलाला घेऊन तो ग्रहस्थ रामाच्या दरबारांत आला व॒ रामापुर्दै ठेवून त्याला म्हणाला, “हदी हत्या तुला लागली !?? रामानें पुढें त्याचें काय केले, त मी येथे सागत बसत नाहीं. मला सांगायचे ह अहे कीं आम्हा भोळ्या लोकांची समजूत अशी कीं प्रजेपेकीं कुणाचा मुलगा अल्प वयांत मेला, तर तो हि राजसत्तेचा दोष. आज तर आम्ही आमच्या डोळ्यांदेखत दहा-पंधरा लाख लोक इर्थे उपाशी मरतांना पाहिले. आम्हां भोळ्या लोकांचे मत सोडून द्या, पण राज्यशाक्रांतल्या (निपुण लोकांचें याबाबत काय मत आहे तें मी जाणू इच्छितो, मी या राज्यशास्त्र्यांस विचारते, “तुमच्या राज्य- शाक्लाच्या तत्त्वाप्रमाणे सांगा कीं हे लाखी लोक मेले ह्याबद्दल ही राजसत्ता जबाबदार आहे कीं नाहीं १ आणी ते जर “झो?? म्हणतील तर मी त्यांना पुनः विचारीन की मग आम्ही “क्विटू इंडिया? चा मंत्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now